१९९९ मध्ये पुणे कॅम्प परिसरातील बांधवांनी संघटन सुरू केले. या संघटने तर्फे संत संताजी पुण्यतिथी साजरी करणे. खाने सुमारी करणे महिला साठी तिळगुळ समारंभ साजरा करणे इतर उपक्रम चलवतात. मंडळाचे सर्व सभासद अध्यक्ष असतात. असे श्री. गणेश भोज व श्री. संजय व्हावळ सांगतात.