तेली समाजाच्या सौ. ऊर्मिला नामदेव खिलारे ह्या 17/04/2016 रोजी झालेल्या पालघर जिल्ह्यातील गोर्हे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताने निवडुण आल्या आहेत. संपुर्ण तेली समाजाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. संपुर्ण महाराष्ट्रातुन त्यांचे कौतुक करण्यात आले.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशीच आघाडी आपल्या तेली बांधवांनी घ्यावी व आपले स्थान प्रस्थापित करावे असे मत बृहन्मुंबई तिळवण तेली समाजाचे मुख्य चिटणीस श्री. जयवंत काळे यानी मांडले.
सौ. सुरेखा जयवंत काळे, तेली समाज महिला मंच
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade