चंद्रवदन बाबुराव चौधरी उर्फ आबासाहेब यांचे नाव ऐकताच नजरेसमोर कानुमाता व सप्तशृंगी देवीचे चित्र उभे राहते. शिरपूर येथील रहिवासी असलेले आबासाहेब यांचे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.सप्तशृंगी माता व कानु मातेचे अनेक गाणे त्यांनी स्वतः लिहून त्याचे चित्रीकरण केले आहे.अनेक सुप्रसिद्ध गाणे व कॅसेट आबासाहेबांच्या नावावर आहेत.नुकतेच तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांवर देखील त्यांनी गाण्यांचे चित्रीकरण केले आहे.
आपल्याला होणारे बहुतांश आजार, हे शरिरातील त्रिदोषांच्या असमतोलामुळे होतात. आहाराचे संतुलन बिघडण्यात रिफाईंड तेल बर्याचदा कारणीभूत ठरते. रिफाईंड तेल निर्माण करण्यासाठी ‘गॅसोलिन’, ‘सिंथेटिक’, ‘अॅन्टिऑक्सिडंट’, आदी प्रकारची रसायने उपयोगात आणली जातात. ‘रिफाईंड’ तेलाचा अजिबात वास येत नाही; कारण त्यात एकही प्रकारचे जीवनसत्त्व शेष रहात नाही. त्यातील चिकटपणाही नाहीसा झालेला असतो;
हटा / मड़ियादौ । साहू तेली समाज की आराध्य भक्त प्रवर मां कर्मा देवी जी की 1005 वी जयंती परपंरा अनुसार कोरोना गाइड लाइन का पालन करते हुए जिले भर में हर्षोल्लास के साथ मनाई गई । इसी बीच हटा साहू समाज एवं स्नेह साहू समाज प्रतिनिधि मंडल द्वारा राष्ट्रीय तेली साहू महा संगठन के प्रदेश अध्यक्ष रवि करण साहू एवं जिले के कलेक्टर तरुण राठी एवं जिला पुलिस अधीक्षक हेमन्त सिंह चौहान का आभार व्यक्त किया गया है ।
रायपुर । साहू तेली समाज युवा प्रकोष्ठ रायपुर संभाग के अध्यक्ष प्यारे लाल साहू ने छग के मुख्यमंत्री भूपेश बघेल को पत्र लिखकर साहू समाज के परंपरागत व्यवसाय को पुनर्जीवित कर समाज के विकास एवं कल्याण हेतु तेल बोर्ड गठन करने की मांग की उन्होंने अपने समर्थन में कहा है कि छत्तीसगढ़ मे पिछड़ा वर्ग से आने वाले अधिकांश समाज का अपना एक परंपरागत व्यवसाय रहा है जिसके अंतर्गत आने वाले अधिकांश वर्ग के लोग
रायपुर संभाग के पाँचों जिले में सामाजिक भवन निर्माण के लिए 20-20 लाख रुपए देने की घोषणा की. मुख्यमंत्री भूपेश
रायपुर - छत्तीसगढ़ में तेलघानी बोर्ड का गठन किया जाएगा। मुख्यमंत्री श्री भूपेश बघेल ने रविवार को महासमुंद में साहू समाज के संभाग स्तरीय युवक युवती परिचय सम्मेलन, पत्रिका विमोचन एवं अलंकरण समारोह को संबोधित करते हुए यह घोषणा की ।