Sant Santaji Maharaj Jagnade
राष्ट्रीय तेली साहू महासंगठन के वरिष्ठ जन एवं छात्र प्रकोष्ठ के राष्ट्रीय अध्यक्ष निकलेश राजा साहू , राष्ट्रीय संगठन मंत्री मयंक साहू जी , राष्ट्रीय प्रभारी प्रियंका आनंद भगत जी, राष्ट्रीय महासचिव हरीश साहू जी और मध्यप्रदेश प्रान्तीय अध्यक्ष लोकेश साहू जी के अनुशासा से श्री रमाकांत जी साहू (पन्ना,मध्यप्रदेश) को मध्यप्रदेश जिला पन्ना का अध्यक्ष (छात्र प्रकोष्ठ) पद पर मनोनीत किया गया हैं ।
प्रधानमंत्री मोदी साहू तेली समाज के गौरव : मोतीलाल साहू
धमतरी (प्रखर)। अखिल भारतीय तैलिक महासभा के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मोतीलाल साहू ने कहा कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी साहू समाज से ही हैं और यह हमारे समाज के लिए गौरव की बात है। उन्होंने कहा कि गुजरात में साहू लोग मोदी लिखते हैं, जैसे छत्तीसगढ़ में साहू । उन्होंने कहा कि राजनीतिक लाभ के लिए कुछ लोग यह कह रहे हैं कि मोदी साहू नहीं हैं। ऐसे लोगों को अपने गिरेबां में झांककर देखना चाहिए।
पैठण : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त तिळवण तेली समाज पैठणच्या वतीने ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृततुल्य वाणीतून दिनांक ३ जानेवारी पासून पद्मपुराण कथेला प्रारंभ झाला असून दि. १० जानेवारी ला शोभायात्रा मिरवणूक व ह.भ.प.रखमाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे
संत जगनाडे महाराजांची जयंती शासन स्तरावर खा. तडस यांनी लावून धरली होती संताजींच्या जयंतीची मागणी
अकोला - तैलीक समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या संत जगनाडे महाराज (संताजी) यांची जयंती पुढील वर्षांपासून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही साजरी केली जाणार आहे. राज्य शासनाने दोन दिवसांआधीच याबाबतचे परिपत्रक जारी केले. विशेष असे की ज्या दिवशी मागणी, त्याच दिवशी निर्णय एवढी तत्परता याकामी दाखविण्यात आली आहे.
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक Whatsapp ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी Whatsapp ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत.