Sant Santaji Maharaj Jagnade
पंच काचेलियं राठौर तेली समाज के दीपावली मिलन समाहरोह एवं प्रतिभा सम्मान समाहरोह में अतिथि प्रदेश सकार्यालय मंत्री बीजेपी किसान मोर्चा हिम्मत डांगी,न.पा. अध्यक्षा कुसुम गुप्ता,बीजेपी नगर अध्यक्ष नरेश चन्दवानी व राठौर तेली समाज के वरिष्टजन उपथित थे।
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक दिल्ली स्थित हरियाणा भवन में 4 जुलाई को संपन्न हुई । बैठक की अध्यक्षता राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर ने की । अखिल भारतीय तैलिक साहू महासभा की राष्ट्रीय अध्यक्ष महिला प्रकोष्ठ श्रीमती ममता साहू एं युवा प्रकोष्ठ रिपूसुदन साहू व सदस्यो ने पद एवं गोपनीयता की शपथ ली । श्री क्षिरसागर ने बैंठक को संबोधित करते हुए कहा कि महासभा के सभी पदाधिकारी समाज के कार्यो को आगे बएाए ताकि समाज से जुडे प्रत्येक व्यक्ती का भला हो सके । श्रीमती साहू ने कहा कि सामूहिक विवाह की शुरूआत तैलिक महासभा द्वारा ही की गई थी । यह प्रवृत्ति आज प्रत्येक समाज के लिए अनुकरणीय उदहरण बन चुकी है । समाज की एकता के लिए कार्य करने का सभी सदस्यों से अव्हान किया ।
- डॉ. महेंद्र धावडे, संशोधक :- प्राचीन भारतीय तेली समाज, (इ.स.पुर्व ते 16 वे शतक )
संताजींचा वापर करून सुदुंबर्यांचा विकास घडवु न आणनारे व राजकीय लाभ घेणारे कोण ? समाजाला दावणीलाबांधुन स्वयंघोषीत नेते कोण ? जातीत भांडण लावणार कोण ? संताजींचे जीवन चरीत्र शासन स्तरावर प्रकाशीत करण्यासाठी धडपडणारे कोण ? राजकीय पक्षांना समाजाचा पाठिंबा देणारे कोण ? समाजाचे शोध ग्रंथालये सुरू करणारे कोण ? विद्यार्थांसाठी समाजाचे वसतिगृह चालविणारे कोण ? या सर्व प्रश्नांचे उत्तरे समाजातील होतकरू समाजसेवक, युवकांनी शोधण्याचा प्रयत्न करावा. व उत्तर न मिळाल्यास समाजाच्या जाहीर सभा, मेळावे यातुन पदाधिकार्यांना विचारावे त्यांनी सत्य दडविल्यास समाजानें त्यंांचे पितळ उघडे पाडुन आशा समाज नेत्यांना वटणीवर आणण्यांचा प्रयत्न केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही.
इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो जो समाज हिताचे कार्य करतो. म्हणुन समाज बांधवाना विनंती करतो संताजीला देवार्हात बसविणार्या पासुन फार मोठा धोका निर्माण झाला आसुन संताजी हे स्वराज्याच्या क्रांतीचे प्रथम शिलेदार होत हे विसरता येणार नाही. म्हणुनच थोतांड दुर्योधनरूपी पासुन समाज विघटनांच्या मार्गावर असेल तर हातात लेखनीची धारदार शस्त्र घेऊन. कौरवांचा पराभव करून पांडवरूपी समाजाची नितीमुल्यावर आधारीत व्यवस्था प्रस्थापित करण्याचा पण घेऊ या.
युवकांच्या हाती सत्ता दिली तर ते देशाचा फार मोठा विकास करतील, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. युवक म्हणजे उत्साहाचा झरा मुर्तिमंत झळाळते चैतन्य युवकांमध्ये फार मोठी शक्ती आहे. मी तुम्हांला आशाच युवकाची आज ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. प्रशांत चंद्रकांत भागवत.
पण त्यांनी दिवसभर राब राब राबायचे 24 तास काम करायचे आणि नोकरीत पर्मनंट नाही. हा अन्याय कशासाठी ? त्यांनाही मुले - बाळे आहेत, संसार आहे. नोकरीवरून काढले तर खायचे काय ? त्यांना नोकरीत पर्मनंट केलेच पाहिजे
बंधुभगिनींनो अशा प्रकारे दुसर्यांसाठी भांडणारा झगडणारा हा तरूण. त्यावेळी ते होते 26 वर्षांचे वडिलाच्या शब्दाचा मान राखण्यासाठी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. युनियन निवडणुकीत उभे राहिले, भरघोस मतांनी निवडुन आले. यावरून त्यांच्याबद्दल कामगारांना केवढा विश्वास होता हे दिसते निवडुन आल्याबरोबर त्यांनी 250 लोकांना पर्मनंट करण्यात सिंहाचा वाटा घेतला. आज त्या लोकांचे संसार सुखात आहेत.
एैतिहासीक परंपरेतील हे गांव याच गावात भागवत पिड्यान पिड्या रहातात. याच गावात याच घरात श्री. अंबादास शिंदे यांचे आजोळ. जवळच सुदूंबरे. श्री. उद्धवराव घडले ते सुदूंबरे व इंदोरीत जमेल तेवढे शिक्षण पुर्ण करून त्यांनी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. वडील कै. धोंडीबा राऊत यांच्या बरोबर मंदिरात भजनात पखवाज वाजवत होते. श्री. भागवत हे लहानपणापासुन सुदूंबरे येथेे श्री संताजी स्मृती दिनात सामिल होते आहेत. आज सेवा निवृत्त असल्याने बराच वेळ शेती व समाज कार्यात मग्न असतात.