Sant Santaji Maharaj Jagnade
साहू समाज समिति नगरा झांसी के लिए ऐतिहासिक पल 18जून को साहू समाज धर्म शाला नगरा मे नवनिर्मित तीन कक्षो का लोकार्पण क्रमशःश्री सुरेश साहू जी श्री एम एल गुप्ता एडीशनल कमिश्नर सैलटैकस श्री मुकेश साहू जी द्वारा किया गया इस अवसर पर उपस्थित सभी साथियों का हृदय से धन्यवाद इस अवसर पर लगभग 120 छात्र छात्राओं को समिति ने सम्मानित किया इं राम नाथ साहू झांसी महामंत्री साहू समाज समिति नगरा झांसी
श्री. मोहन देशमाने प्रसिद्धी प्रमुख श्री संत संताजी म. तेली संस्था सुदूंबरे
तेली गल्ली (गावकुस) मासिकाची सुरवात होती माझे सासरे कै. गणपतराव खोंड व कै. गणपतराव भांडकर यांचे स्नेहसंबंध होते. घरात नेहमी चर्चा होत असे आणि तोच धागा पकडुन मी पार्थडी च्या स्टँडवर उतरलो. भांडकरांची स्ँडड वर चौकशी केली बबनराव भांडकर कुठे आहेत. तेंव्हा समजले स्टँड समोरची या टोका पासुन त्या टोका पर्यंतची जी इमारत आहे ती बबनराव भांडकरांची उंची पुरी मुर्ती अंगात लेंगा शर्ट डोक्यावर टोपी असलेल्या भांडकरांची भेट झाली. या पहिल्या भेटीला त्यांनी विश्वास दिला माझ्या कडून विश्वास घेतला सुद्धा. आशा या जगाला गवसनी घालणार्या पण जमिनीवर चलणार्या समाज बांधवाच्या जीवन प्रणालीची एक साठवण.
माझे वडील रंगनाथ सहादु कोटकर त्यांना तीन भाऊ श्री. सावळेराम सहादु कोटकर, श्री. लक्ष्मण सहादु कोटकर, श्री. गणपत सहादु कोटकर असुन सर्व एकत्र कुटुंब होते व व्यवसाय पण एकत्र होता. सन 1960-78 दरम्यान तेली खुंट येथे ऑईल मिल व डाळ मिल चा व्यवसाय करीत होते त्या नंतर व्यवसायात वाढ होत असल्यामुळे जागा कमी पडु लागली म्हणुन आम्ही सरदार चौक स्टेशन रोड येथे भाडे तत्वावर जागा घेतली तेथे ऑईल मिल व एक डाळ मिल चालु केली.
शब्दांकन :- सौ. रूपाली राजेश काळे.
श्री. प्रल्हादशेठ विठ्ठल सिदलंबे (पैठण धर्मशाळा अध्यक्ष) यांचे नातु व कै. रंगनाथ बाकराव काळे यांचे पुतणे विजय वारसाने समाजसेवा मिळावी असे हे व्यक्तिमत्व कै. श्री. बाळासाहेब काळे व कै. कौसल्या यांचे तृतीय पुत्र विजय यांना आई वडिलांचे छत्र जरी लवकर गेले तरी काका कै. सदाशिव काळे व मोठे दोन्ही बंधु श्री. संजय काळे व श्री. राजेश काळे यांचे नेहमीच मार्गदर्शन मोलाची साथ मिळते.
विजय ने 12 वी पर्यंत शिक्षण करूण परिस्थिती मुळे व्यवसायात जम बसविला. तिन्ही भावांचा एकत्रित दुग्ध व्यसायात आज कृष्णाई दुध काळे हे नाव सर्वपरिचीत आहे. मोठा भाऊ माऊली गोशाळेचा अध्यक्ष तर दुसरा साईदास परिवाराचे सल्लागार असे हे धार्मिक व सामाजिक कार्य करणार्या परिवारातले.
- श्री. किशार दिगंबर काळे, श्रीगोंदा, जि. नगर
बौद्ध धर्माची पाया भरणी तेली समाजाने केली हा इतिहास आहे. त्याच्या र्हासा नंतर शंकराचायार्र्ंनी समन्वय साधला यातुन ब्राह्मणी धर्म म्हणजे वैदिक धर्माची सुरुवात झाली. यालाच काही वर्षीनी हिंदु ही बैठक मिळाली. याच काळात काही मुसलीम व्यापारी देशात आले. ते स्थीर स्थावर होत असताना काही सुफी संत ही आले. या संतांचा प्रभाव या देशाच्या संस्कृतीत पडू लागला. मुसलीम राजवटीत जेंव्हा आत्याचार बोकाळला सत्ता संपत्ती व हेकेखोर राजवटीत जेंव्हा अत्याचार बोकाळला. या वेळी संतांनी माणुसकीची शिकवण दिली. त्यापैकी संत शेख महंमद महाराज व संत मदोजी महाराज होत.