Sant Santaji Maharaj Jagnade
पनवेल - पनवेल तेली समाज कार्यलयाचा 13 व्या वर्धापनदिन सोहळा व विद्यार्थी गुण गौरव सोहळा तसेच संताजी महाराजांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुशा व बक्षिस 5 वी ते 12 वी ते पदविधर 60% वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन श्री संताजी महाराज जगनाडे संस्था माजी अध्यक्ष श्री. प्रभाकर शेठ डिंगोरकर व विद्यमान अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे (श्री. संताजी महाराज जगनाडे अध्यक्ष सुदुंबरे) हे प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपिठावर उपस्थित होते.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 8) - मोहन देशमाने
राजेशाही, हुकूमशाही, ब्राह्मण शाही पेक्षा लोकशाही श्रेष्ठ या लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने दबाव गट हा लोकशाही जीवंत ठेवण्याचा हा महत्वाचा भाग हे दबाव गट जीतके जागृत असतात तेवढी लोकशाही बळकट आसते. या दबाव गटाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महत्त्वांच्या दबावगटाचा आपण विचार करू संसदेत निवडलेल्या सदस्यांना संघटीत समाजाचे नेमके प्रश्न समजण्यासाठी बाहेर जागृती असावी लागते. संघटीत समाजाने आपले प्रश्न मांडून वातावरण निर्माण करून संसद सदस्यांना सभागृहात मांडणी करून प्रश्न सोडवण्यास सहकार्य करावयाचे आसते. हे दबाव गट सत्ताधारी पक्षाचे जसे असावेत तसे विरोधी पक्षाचे ही सुद्धा असावेत.
मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशध्यक्ष से मुलाकात सरकार में तेली समाज को प्रतिनिधित्व देने की रखी मांग
जयपुर! घाणीवाल तैलिक साहू समाज को राजस्थान सरकार में प्रतिनिधित्व देने की मांग को लेकर युवा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट तेली ने मुख्यमंत्री वसुन्धरा राजे व भाजपा प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी से भेट की।
तैलिक साहू युवा महासभा के प्रदेशाध्यक्ष लादू लाल तेली ने मुख्यमंत्री वसुन्धरा राजे व भाजपा प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी से मुलाकात कर ज्ञापन सौपते हुए बताया कि राजस्थान में घाणीवाल तेली समाज की 35.40 लाख की आबादी होकर 80 प्रतिशत समाज भाजपा समर्थित हैं।
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 7) - मोहन देशमाने
मा. मोदी यांच्या तेली प्रेमला माझा ही सलाम आहे. या देशाने पतप्रधान एक तेली बांधव आसणे ही आपना सर्वांची जी अभिमानाची बाब आहे. ती माझी सुद्धा आहे. आपण त्यांना मते दिलीत. अगदी तेली समाजाची आब्रु वेशीवर टांगणार्या भाजपा उमेदवार बाबनराव पाचपुते यांच्या प्रचाराला तेली समाजाचे हाय कमांड जातीने हाजर होते हा वादाचा विषय मी बाजूला ठेवला तरी महत्वाचा प्रश्न संपत नाही उलट प्रश्नांची मालिका सुरू होते. या बद्दल मी आघाडीवर होतो. पण या आघाडीत तेली समाजाच्या मासिकातील सर्वाधीक खपाचे मासिक या सर्व घटना नंतर जेंव्हा सामील होते तेंव्हा काही गोष्टी समोर असणे गरजेचे आहे. पुन्हा एक वेळ मांडतो (काँग्रेस मराठा क्षत्रिय व भाजपा ब्राह्मण जातीचे प्रतिनिधीत्व करतो.) हा या दोन्ही पक्षांचा मुळ गाभा आहे.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 5) - मोहन देशमाने
डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी घटना लिहीली नसती किंवा ती क्षत्रिय किंवा ब्राह्मण समाजात जन्म घेतलेल्याने लिहिली असती तर समता हा संविधानाचा गाभा राहिला नसता हे वास्तव आपण जेंव्हा सात काळजाच्या कप्यात कोरत नाही. तो पर्यंत असेच घडणार काँग्रेस संस्कृती व भाजपा संस्कृती या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. यात ओबीसी संस्कृतीचे मालक कोण ही खरी भांडणे आहेत. हे आसे नसते तर घटनेत जे दिले होते ते ओबीसींचे आहे. सांगावयास सन 1978 साल का यावे लागले. 45 टक्के हिंदू आहेत. या आपल्या हिंदू बांधवांचा विकास करणारा मंडल आयोगाला मान्यता सोडाच त्याला विरोध करणारी संघ संस्कृती आज पर्यंत जी यंत्रणा राबवत आहे ती 45 टक्के ओबीसींच्या कल्याणाची आहे का ?