Sant Santaji Maharaj Jagnade
दिल्ली प्रदेश तैलीक साहू सभेच्या वतीने रविवारी दि. २७ मार्च २०१६ रोजी वसंतोत्सव व होली मिलन हा कार्यक्रम अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय उपाध्क्ष प्रल्हाद मोदी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. रामदास तडस, महामंत्री रामलाल गुप्ता, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ. प्रकाश सेठ, शुषमा शाहू व दिल्ली तैलिक साहू सभेचे अध्यक्ष एस राहुल उपस्थित होते.
महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या विचारांचा मोठा वारसा लाभला आहे. स्त्रीयांना सामाजिक रुढीच्या बंधनातुन मुक्त करण्याच्या चळवळीचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांनी आपल्या कार्याला पुण्यातुनच सुरूवात केली स्त्रियांच्या जिवणातील अज्ञानाचा अंधार दुर करूण शिक्षणाचा प्रकाश त्यांच्या जिवणात पसरविण्याची सुरूवात क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच मातीतुन केली. ज्या देशात, समाजात महिलांना प्रतिष्ठा आणि सन्मान दिला जातो तो देश आणि समाज प्रगती पथावर जातात मात्र जेथे स्त्रियांकडे दुर्लक्ष केले जाते तो देश तो समाज पिछाडीवर रहातात हा जगाचा इतिहास आहे.
येरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुरद्वारा आयोजित
सामुहिक विवाह सोहळा 2016
रविवार दिं17 एप्रिल 2016 रोजी , वेळ सकाळी 11.00 वा. विवाह स्थळ :- गणेश नगर, महावीर उद्यानचे पटांगण, नागपुर
माँ कर्मा देवी की आरती
![]()
|| संत शिरोमणि माँ कर्मा की जय ||
ॐ जय कर्मा माता, ॐ जय कर्मा |
राम शाह घर जनम लियो, सब जग है ध्याता || ॐ ||
चाकण - प्रिय समाज मित्रांनो व माता पिता बंधु भगिनी 2012 ते 2016 या 4 वर्षाींच्या कारकिर्दीत 4 महोत्सव (पुण्यतिथी ) पार पडली संत शिरोमणी संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव 317 वर्षे पुर्ण झाली आपण सर्व जण जाणता आहात. जगद्गुरू तुकाराम महाराज संत शिरोमणी संताजी यांच्या अनमोल रत्नांच्या ज्ञानाचा या जगाला विशेष करून वारकरी संप्रदायाला संताजी महाराज लिखीत तुकाराम गाथेने फर मोठे मान प्राप्त झाले यापुढे ही होत राहील आशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.