Sant Santaji Maharaj Jagnade
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 11) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
पारितोषिक - 1934- 35 साली त्यांचे नामाकन नोबेल पारितोषका साठी गेले होते. प्रेमचंद रायचंद शिषयवृत्ती, बाह्यो एज्युकेशन सोसायटी, शिष्यवृत्ती, तार्यांच्या वर्ण पटाशी असलेला सबंध यासाठी कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना 192% साली ग्रिफिथ पारितोषिक दिले.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 10) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
समाज कार्य - भारतीय सौर पंचांग सुधारणा समितीचे ते प्रमुख होते म्हणुन भारतीय सौर पंचांग निमिर्तीचे / सुधारण्याचे काम त्यांनी केले. जे 22 मार्च 1957 (1 चैत्र 1879 शक) पासून लागु झाले. साहा हे नद्या जोड प्रकल्पाचे मुख्य प्रवतर्क होते. दामोदर खोर प्रकल्पांची मुळ संकल्पना त्यानी तयार केली.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 9) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
प्रकाशन :- पाच संदर्भ पुस्तके त्यांनी लिहिली तर अनेक संशोधन पेपर त्यांनी प्रसिद्ध केलेत. सन 1935 मध्ये त्यांनी इंडियन सायन्स न्युज असोसिएशनची स्थापना केली व डॉ. मेघनाद साहा संपादीत सायन्स व कल्चर हे नियत कालिक प्रसिद्ध केले. सन 1919 मध्ये भारतात आईनस्टाईनचा थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी (सर्व साारण व विशेष सापेक्षा वादाच्या) सिद्धांताची बातमी प्रसिद्ध झाली त्या वेळेस मेघनाद साहा व्यतिरिक्त भारतात कोणीही हि थेअरी समजणारे नव्हते. दुसर्या दिवशी मेघनाद सहा यांनी स्टेटसमेन या वृत्त पत्रात बेंडिग ऑफ लाईट चा अर्थ समजवला. सर्व साधारण व विशेष सापेक्षा वादाच्या सिद्धांताचे भाषांतर केले.
पटना :- बिहार तैलिक साहु सभा के अध्यक्ष इं. साहु कृष्णा प्रसाद का निधन मंगलवार को निजी अस्पताल में हो गया । 65 वर्षीय साहु लंबी बीमारी के कारण निजी अस्पताल में भती्र थे । बिहार तलिक साहु समाज के अंतिम दर्शन के लिए उनके पार्थिव शरीर को सुबह - 9 बजे से बिहारी साव लेन स्थित सभा कार्यालय में रखा जाएगा । अंतिम संस्कार गुलबीघाट पर होेगा ।
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 8) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
विज्ञानाला समजून घेण्यासाठी, संशोधनासाठी अर्थ सहाय्य मिळावे, भारतात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास व्हावा यसाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला शास्त्रज्ञ म्हणुन नावारूपाला आलेले डॉ. मेघनाद साहा सन 1952 साली श्री. पंउीत नेहरू यांचे उमेदवाराचे विरूद्ध अपक्ष उभे राहून बर्याच मताधिक्याने लोकसभेवर निवडून आले.