Sant Santaji Maharaj Jagnade
बिहार प्रदेश तैलिक साहु सभा, पटना के साहु भवन, बिहारी साव लेन अवस्थित सभागार मे बिहार प्रदेश तैलिक साहु सभा द्वारा आयोजित विवाह योग्य युवक-युवती का परिचय सम्मेलन का श्री प्रेम कुमार गुप्ता, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष, श्री रणविजय साहु, प्रदेश महामंत्री, श्री ओम प्रकाश गुप्ता द्वारा मंगलदीप प्रज्वलित कर सम्मेलन का शुभारंभ किया गया|
मध्यप्रदेश - जिला साहू समाज भोपाल द्वारा बुधवार को प्रेस वार्ता आयोजित कर 17 दिसंबर को भोपाल में रविंद्र भवन में अखिल भारतीय युवक युवती परिचय सम्मेलन करने का निर्णय लिया गया । यह जानकारी देते हुए समाज अध्यक्ष आर सी साहू एवं महासचिव चंद्र मोहन साहू ने बताया कि परिचय संबंध में विभिन्न प्रांतों से 1280 बायो डाटा प्राप्त हुए हैं ।
![]()
आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात.
जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.
पुणे तिळवण तेली समाजाच्या पंचवार्षिक निवडणुकीत नमो नम: पॅनेलभरघोस मतांनी विजयी झाले. यामध्ये श्री. घनश्याम वाळुंजकर, श्री. दिलीप व्हावळ, श्री. प्रकाश करडिले, श्री. माउली व्हावळ, श्री. अशोक सोनवणे या माजी विश्वस्तांसह पुणे शहर विभागातून श्री. महेश (मुन्ना) भगत, श्री. दीपक पवार, हडपसर विभागातून श्री. प्रीतम केदारी, कोथरूड विभागातून श्री. रत्नाकर दळवी, श्री. अनिल घाटकर, श्री. दिलीप शिंदे, नगर रोड विभागातून श्री. प्रवीण बारमुख, अप्पर इंदिरानगर विभागातून श्री. सचिन नगिने, श्री. उमाकांत उबाळे, सिंहगड रोड विभागातून श्री. गणेस (मिलिंद) चव्हाण हे विश्वस्तपदी भरघोस मतांनी विजयी झाले.
![]()
आम्ही घडलो खासदार रामदास तडस साहेबा मुळे - चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा
वृत्तीने पैलवान एक खेळाडू तिन विदर्भ केसरी पद मिळवलेले खेळ हा पिंड जोपासलेला. या तांबड्या मातीत शिकले यश मिळवता येते पण पहिले अपयश मिळवले पाहिजे. हे अपयश पचवता आले पाहिजे या अपयशातुन बरेच शिकता आले पाहिजे. यश हवे असेल तर या जोडीला आपल्या माणसाचा विश्वास ही शिदोरी मिळवता आली पाहिजे. ती मिळवली खा. तडस साहेबांनी त्यांच्या वाटचाली कडे पाहिले तर एक ठळक गोष्ट नजरे आड करता येत नाही मुळात तडस हे घराणे यवतमाळ मधील खेडगावातील या खेडेगावात त्यांच्या वडीलाकडे शेती होती.