Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

नागपुर तेली समाज जवाहर महिला मंच

        नागपुर तेली समाज जवाहर विद्यार्थी गृहाच्यावतीने या महिला मंचाची स्थापना करण्यात आली. महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य मंचद्वारे करण्यात येते. विविध स्पर्धा, उपक्रम, व्याख्यानमाला, शिबिरे आदींचे आयोजन मंचतर्फे करण्यात येते.

दिनांक 05-12-2017 21:52:46 Read more

नागपुर तेली समाज सभा

          नागपुर तेली समाज  सभेच्यावतीने समाजातील महिला व विद्यार्थ्यांंसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांंना शैक्षणिक मदत करण्याचा मानस आहे. मिरची बाजार, इतवारी येथून हे कार्य करण्यात येत आहे.

दिनांक 05-12-2017 21:24:56 Read more

अमरावती जिल्हा तैलिक (तेली)  समिती वधु वर परीचय महामेळावा

     अमरावती जिल्हा तैलिक (तेली)  समिती, यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित विदर्भ स्तरीय ( सर्व शाखीय ) तेली समाज उप  वधु वर परीचय महामेळावा, रविवार दिंनाक १७/१२/२०१७ रोजी ,सकाळी ११ वाजता स्थळ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड अमरावती 

दिनांक 05-12-2017 20:47:59 Read more

तेली समाजातील श्रेष्ठ व्यापारी म्हणजे श्री. शंकरराव नवपुते

    तसा सर्व मराठवाडा आणी या मराठवाड्यातील जालना शहर म्हणजे करडी तेलाचे आगर होते. खेडो पाड्यात तर तेली वस्तीत, तेली गल्लीत, तेली आळीत सुर्यादया पुर्वीच घरोघरी तेल घाना सुरू होत असे. आगदी सुर्य मावळे पर्यंत. करडी तेल व करडी पेंउीची महाराष्ट्राची बाजारपेठ म्हणून जालन्याला नाव मिळाले होते. इथे ही घानी सुरूच होती. तसा सर्व माल इथे विक्रीला येत असे. आणी होलसेल खरेदी साठी महाराष्ट्र जालन्याला येत असत इतकी भरभराट या बाजार पेठेची झाली होती. या बाजारपेठेत श्री. शंकरराव यांचे आजोबा आले. खेडोपाड्यातून आलेला माल आडतीवर विकू लागले. शंकररावाचे वडील आनंदराव हाच व्यवसाय करीत होते. तसा 1972 चा दुष्काळ 1965 पासुनच सुरू होता. त्याने उग्र रूप 1972 ला जरूर धारण केले होते.

दिनांक 05-07-2017 19:24:31 Read more

संताजी हा कर्दनकाळ भल्या भल्यांना पुरून उरला.

संत संताजींच्या मारेकर्‍यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 2) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

               मागेच मी मांडले आहे की वेदांना झीडकारणारे विचार, देव निर्माण करणार्‍याचे आम्हीबाप आहोत. संताजी उभे राहिले. हे विचार एैकले, लिहीले, जगले व संभाळले किती कडवट सत्य आहे. हे अनेकांना पटणार नाही पण संत संताजींनी जपलेल्या अभंगातून हेच विचार उमटत आहेत. ते फक्त भार वहाणारे होते म्हणजे ते लेखन व संभाळणारे होते ? हे एक अबाधीत सत्य की ते बलुतेदार पैकी होते. ते कारू नारू पैकी होते. ते नामस्मरण, हरी किर्तन, संत संगती, साधे, सत्य आचारण, निती आणीती अनासकती यावर ते उभे होते. 

दिनांक 05-07-2017 19:04:19 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in