Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
गिर्येतील गिरकर कुटुंबीयांनी जोपासलीय पिढीजात कला.
विजयदुर्ग : नवीन विसकीत झालेल्या तंत्रज्ञानामुळे जुन्याकाळातील अनेक व्यवसाय कालबाह्य होऊ लागले आहेत. परंतु काही हौशी व्यवसायिकांनी आजही मोठ्या कौशल्याने व मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.
पूर्वी तेल काढण्यासाठी पारंपारिक घाण्याचा वापर केला जात असे. गिर्ये तारबंद येथील घन:श्याम परशुराम गिरकर यांच्या आजोबांपासून सुरू असलेल्या तेल घाण्याच्या व्यवसाय आजही सुरू आहे.
Teli Samaj Vadhu Var From 2017
→ ज्यांंना फाॅर्म आॅन लाईन भरावयचा आसेल त्यांनी खालील लिंक क्लिक करावी वधु- वर ऑनलाईन फार्म
→ ज्याना व्हॉटस ऑप द़वारे फॉर्म पाठवायचा आसेल त्यांनी माहीती मराठी, इंग्रजी अथवा हिंदीत टायइ्रप करून एका फोटो सहित 9371838180 ह़या नंबर वर पाठवावा.
→ ज्या ना वधु वर फॉम पोष्टाने पाठवायचा आसेल आशा वधु वर पालक यांनी खालील दिलेल्या फॉर्म ची प्रिंट काढुन भ्ारून पाठवावा.
→ अथवा Teliindia1@gmail.com ईमेल आयडीवर वधु-वरांच्या माहितीचा मेल पाठवावा. जय संताजी
राजगुरू नगर - खेड तालुका तैलीक महासभेची सभा उ. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महादेव फल्ले सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी सक्षम कार्यकारणी होण्यासाठी सर्वश्री राजेंद्र खळदकर मा. सरपंच, श्री. पिंगळे सर यांनी प्रास्तावीक केले. जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, व जिल्हा सचिव प्रदिप कर्पे यांनी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष श्री. गजानन घाटकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश गिधे यांनी आपली विचार मांडले श्री. विजय रत्नपारखी यांनी संघटनेचे महत्व सांगीतले
वर्धा - येथिल तेली समाजीतील युवक श्री. सारंग रघटाटे यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श युवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने सदरचा पुरस्कार मुंबई येथे आयोजीत केला होता. ना. विनोद तावडे शिक्षण व युवक कल्याण मंत्री यांच्या शुभ हास्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्री. सारंग यांचे अभिनंदन खासदार रामदास तडस यांनी केले आहे. सर्व बांधवा तर्फे शुभेच्छा.
![]()
खासदारकीचा मी पणा विसरून वावरणारे खा. तडस :- उमेश साहू नागपूर
आमच्या 2/3 पिड्या विदर्भाच्या मातीत मुरलेल्या. या मातीने आपलेसे केलेले. या वावरण्यात समाजाचे आमदार म्हणून तडस साहेबांची ओळख झाली. आमच्या आडचनी समजावून घेतल्या त्या आडचनीवर चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. एक तेली म्हणून ते आमचे झाले. तेली समाजाच्या संघटनेत त्यांनी सामावून घेतले. त्यांचा जेंव्हा परिचय झाला तेंव्हा मी कोण विसरून आपण सर्व एक आहोत ही भुमीका ते वागण्यात बोलण्यातुन प्रकट करीत