आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 1 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्ष दिले तर समोर येते त्यांचे प्रथम अभिनंदन करूया. अभिनंदन करणार कुणाचे आणी सलाम करणार कुणाला ? समाज पातळीवर संघटनेवर मांड ठेऊन उधळणार्या नेत्यां च्या घोड्याची शेपटी पकडून पळणार्याला लाथा बसल्या नका तोंडात धुराळा गेला तरी घोड्याच शेपट न सोडणार्या महान समाज सेवकांचेसमाज संघटनेच पद मिळवावे लागते किती चेंगरा चेंगरी किती पळवाटा, किती आडवाटा यावर आपटत मिळवलेले पद एका बाबत तो विक्रमच आसतो. आशा विक्रम विराचे.
आ. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरथ असलेली देश पातळीवरील तैलिक साहू महासभेची मिटींग जवाहरलाल वसतीगृह नागपूर येथे 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या साठी देश पातळीवरील बांधव उपस्थीत रहाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधुंनी व समाज बाधवांनी 19 मार्च रोजी जवाहर वसतीगृह नागपूर येथे उपस्थीत रहावे असे अवाहन मा. ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पुणे दौर्यात व्यक्त केले.
राजगुरू नगर - खेड तालुका तैलीक महासभेची सभा उ. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महादेव फल्ले सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी सक्षम कार्यकारणी होण्यासाठी सर्वश्री राजेंद्र खळदकर मा. सरपंच, श्री. पिंगळे सर यांनी प्रास्तावीक केले. जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, व जिल्हा सचिव प्रदिप कर्पे यांनी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष श्री. गजानन घाटकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश गिधे यांनी आपली विचार मांडले श्री. विजय रत्नपारखी यांनी संघटनेचे महत्व सांगीतले
वर्धा - येथिल तेली समाजीतील युवक श्री. सारंग रघटाटे यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श युवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने सदरचा पुरस्कार मुंबई येथे आयोजीत केला होता. ना. विनोद तावडे शिक्षण व युवक कल्याण मंत्री यांच्या शुभ हास्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्री. सारंग यांचे अभिनंदन खासदार रामदास तडस यांनी केले आहे. सर्व बांधवा तर्फे शुभेच्छा.
खासदारकीचा मी पणा विसरून वावरणारे खा. तडस :- उमेश साहू नागपूर
आमच्या 2/3 पिड्या विदर्भाच्या मातीत मुरलेल्या. या मातीने आपलेसे केलेले. या वावरण्यात समाजाचे आमदार म्हणून तडस साहेबांची ओळख झाली. आमच्या आडचनी समजावून घेतल्या त्या आडचनीवर चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. एक तेली म्हणून ते आमचे झाले. तेली समाजाच्या संघटनेत त्यांनी सामावून घेतले. त्यांचा जेंव्हा परिचय झाला तेंव्हा मी कोण विसरून आपण सर्व एक आहोत ही भुमीका ते वागण्यात बोलण्यातुन प्रकट करीत