Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 3) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
वरिल तीन नावे वाचल्या नंतर जरा वेगळेच वाटले असणार. हे तिघे ही एकाच काळातील. मी तेली आहे. माझे पुर्वज तेली होते. माझ्या नंतरचा वशंज तेली असणार आहे. त्यामुळे या व्यवस्थे विरोधात मी लढणार आणी मी लढून या व्यवस्थेला संपवणार ही ध्येय संताजींची होती. आणि म्हणून त्यांनी ब्राम्हण धर्मानुसार किंवा ब्राम्हण कायद्याप्रमाणे व मुसलीम सत्तेत अधीकार पदावर राहून संत तुकारामांना शिक्षा दिली. या शिक्षेला अपील नव्हती. या शिक्षेला मुसलीम सत्ता ढवळा ढवळ करीत नव्हती तर ब्राह्मणी सरदारांना उलट संरक्षण देत होती. आशा वेळी हा ब्राह्मणी कायदा मोडायचा ठरवला तो प्रथम इतिहासात संत संताजींनी.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आपल्या प्रेरणा स्थाना विषयी. आपल्या तेजा विषयी, आपल्या ताकदी विषयी आपल्या शक्ती विषयी जेंव्हा पुर्ण माहिती आसते तेंव्हा आपल्या त्या आदर्श व्यक्ती विषयी जागृत आसतो आणी ही जागृती आपल्याला आपल्या व्यक्तीच्या विचार धारेच्या प्रवाहात नेहते. आपण त्या व्यक्तीच्या कार्यापर्यंत घेऊन जातो आणी ती जर बोथट असेल चुकीची ही असेल तर त्या महामानवाच्या वैचारीक ठेवणीला आपन दफन करून फक्त त्यांच्या नावावर दुसर्यांने जे खपवले त्याचे डावपेच न ओळखता आपन फक्त भार वहाणारे ठरतो. हा भार त्या व्यक्तीच्या नावेे आसतो पण आत जे आसते ते त्या व्यक्तींच्या नावे नसतो या नंतर असा काळ येतो की आपन भक्त बनतो. आणी त्या व्यक्तीला कुटील डावात संपवणार्यांचे पोवाडे गातो. वस्तुस्थीती अशी असते की एकदा का आपन भक्त बनलो की पुजनातच गुंग होतो.
![]()
प्रतिमा एकाएकी घडत नाही. जनमानसात तर नाहीच जनमाणसं ही झगमगटा पासून दूर असतात. तो शांत आसतो तो झोपी गेलेला ही वाटतो. पण खरा जागा, खरा सावध तोच आसतो त्यांच्या अंतकरणात सत्य असत्याचा झगडा चालू असतो. याच झगड्यातून तो सत्य जाणून घेतो. आणी अशा या जाणलेल्या पणाला जाणता म्हणतो. वर्द्या येथील खासदार रामदास तडस यांना हे जाणते पण सर्व सामान्यांनी दिले आहे. हा सामान्य माणूस इतका हुशार असतो की आपले पण तो सहज देत नाही. त्यासाठी दिर्घ परंपरा शोधत. वाटचाल तपासतो कामाची ठेवण बघतो आणी मग तो साठवण करतो. तर ही साठवण सांगते तडस साहेबांनी प्रदिर्घ अशी वाटचाल केली व ती केली म्हणुन ती त्यांना प्रगती मिळाली आहे.
झिरीया तेली (साहू) समाज विदर्भ प्रदेश की ओर से रविवार दिनांक 14 जनवरी 2018 को विदर्भ हिन्दी साहित्य सम्मेलन सभागृह झाँसी रानी चौक, सिताबर्डी नागपुर में आयोजित विदर्भ स्तरीय युवक युवती परिचय सम्मेलन , समाज सम्मेलन ,नवनियुक्त प्रकोष्ठ पदाधिकारीयोजना को नियुक्ती वाटप कार्यक्रम एवं साहू समाज के कुलदेवी भक्त कर्मा माता पर बनी हिन्दी फिल्म भक्त माँ कर्मा के सभी टीम सदस्यो के प्रमुख उपस्थिति में फिल्म भक्त का प्रमोशन किया गया ।
![]()
वनस्पतिजन्य पदार्थांपासून तेलाची निर्मीती : दाबाच्या योगाने तेलाची निर्मीती : भुईमूग, तीळ, करडई इत्यादींच्या बियांपासून तेल काढण्यासाठी दगडी घाण्याचा उपयोग पूर्वापार तेली समाजा कडुन भारतात चालत आलेला आहे. या तेल घाण्यात एक दगडी उखळी असून तीमध्ये एक वजनदार लाकडी दांडा (लाट) बैलाच्या शक्तीने फिरविला जातो. उखळीत तेलबिया घातल्या म्हणजे लाटेच्या दाबाने त्या चिरडल्या जाऊन त्यामधील तेल बाहेर पडते. नंतर लाट बाहेर काढून उखळीतील तेल, त्यात तेल, त्यात कापड बुडवून व ते बाहेर काढून पिळून मिळवितात.