Sant Santaji Maharaj Jagnade
आता आपली जात कोणती ? ( भाग 1 )
महाराष्ट्राच्या पोटजाती विसरण्याची सुखात मी केली. मीच सगळा तेली समाज एका झेंड्या खाली आणला ही मोठे पणाची कमान मी लावली. पण पोटजाती विसरा एकजुट करा म्हणता म्हणता एक घोडचुक झाली. समोर समाज बांधव दिसले. त्यांच्या चेहर्यावरचा भाबडा विश्वास दिसला. खिाशात पैसा आहे, मिरवाईची हौस आहे. पद पाहिजे व त्यावर प्रतिष्ठा मिळते हे पद मिळवण्यासाठी कटपुतली सारखे जे उड्या मारतात.
![]()
खासदार श्री. रामदास तडस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दि. 1 एप्रिल
शुभेच्छुक
सर्वश्री चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय अध्यक्ष, प्रकाश कर्डीले, मा. अध्यक्ष पुणे, ज्ञानेश्वर दुर्गुडे कार्याध्यक्ष पुणे उत्तर, प्रकाश गीधे, उपाध्यक्ष पुणे उत्तर, प्रदिप कर्पे, सचिव पुणे उत्तर, भागवत लुटे उत्तर नगर, योगेश बनसोडे रहाता मोहन देशमाने, तेली गल्ली
नागपूर :- आखील भारतीय तैलिक साहू महासभा या देश पातळीवरील राष्ट्रीय कार्यकारणी सभेस विविध राज्यातील पाचशे च्या दरम्यान बांधव उपस्थीत होते. संघटनेचे अध्यक्ष आ. जयदत्त क्षिरसागर हे अध्यक्ष स्थानी होते. या वेळी ना. बावनकुळे यांनी आपल्या समाज निष्ठे विषयी विचार व्यक्त केले. या वेळी श्री भस्मे सरांनी प्रस्ताविक केले श्री. कृष्णराव हिंगणकर यांनी गत दोन वर्षाचा हिशोब मांडला. 15 लाख रूपये शिल्लकीचा हिशोब सभागृहा समोर ठेवला. खर्चावर सदस्यांनी आपली मते मांडल्या नंतर सर्वानुमते संमती देण्यात आली.
![]()
नाव सार्थक करणारे खा. तडस ! - प्रफुल्ल व्यास, वरिष्ठ उपसंपादक, दै. तरूण भारत, वर्धा
नावात काय आहे ? असे शेक्सपिअरने म्हंटले. परंतु आपल्या संस्कृतीत नाव ठेवण्याचाच कार्यक्रम (बारसे) धुमधडाक्यात केले जाते. याचा अर्थ नावातच सर्वकाही आहे. आईने ठेवलेलेे नाव यथार्थ कसे करायचेे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. देवळी सारख्या छोट्याशा तालुका स्थानावरून राजकारणाची सुरूवात करणार्या खासदार रामदासजी तडस यांनी आईने ठेवलेेले नाव सार्थक लावण्याचा जणू चंगच बांधला असल्याचे त्यांच्या कार्यशैलीतुन स्पष्ट होते.
![]()
तेली समाज संघटनेची दिशा मा. खासदार तडस साहेबा कडून शिकुया. - विजय काळे, अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा नगर
आम्हा समविचारी बाधवांना समाज कार्य करण्यात नवखेपणा होता तेंव्हा नगर वासीयांनी देश पातळीवरील समाजाचा विचार मेळावा नगर येथे ठेवला होता. पहिल्या सत्रात समाजमाता केशकाकु यांची निवड देशपातळीवर झाली. त्यावेळी तडस साहेब विधान परिषदेत आमदार होते. मी कसा तेली समाजामुळे आमदार झालो. आणि म्हणून आपन एक झालो तर आपले हक्क मिळवू शकतो.