वधु - वर फॉर्म

श्री. जयदत्त क्षिरसागर यांच्या भुमीकेतुन मनुस्मृतीवर बंदी तर फडणवीसांच्या काळात त्याच्या छापाईला प्रतिष्ठा.

11 March 2016 Teli samaj 17 views

    पुणे  :-  बरोबर  1994 च्या  दरम्यान  निर्णय  सागर दिनदर्शीकेत तेली जात व स्त्रीया यांच्या विषयी हिन लेखन प्रसिद्ध झाल्या नंतर झोपी गेलेला समाज रस्त्यावर उतरला समाजाने उग्र रूप रस्त्यावर येताच निर्णय सागरच्या मालकाला समाजाने शुद्ध तेलाने आंघोळ घतली. संघर्षाचा पवित्रा समाजाने घेताच शासनात मंत्री असेलेल्या श्री. क्षिरसागर यांनी विधानसभेत हा प्रश्‍न धसास लावला. यामुळे कोणत्याही समाजाला हिन लेखन व असे लेखन असलेली मनुस्मृती, सहदेव भाडळी व इतर धर्म ग्रंथावर कायद्याने बंदी आणली. परंतु तेली मतावर निवडुन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजासाठी चागले काहीच केल नाही उलट समाजाला हिन लेखणार्‍या मनुस्मृतीला पुन्हा मुद्रित करून प्रतिष्ठा देंणार्‍यांना ते आवर घालु इच्छीत नाहीत. तर ही त्यांची जात निष्ठा असावी अशी रोख ठोक भुमीका ओबीसी सेवा संघा तर्फे डॉ. महेंद्र धावडे व श्री. मोहन देशमाने यांनी मांडली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?