Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात.
जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.
ऑल इंडिया तैलिक युवक युवती परिचय सम्मेलन 2017
आयोजक जिला साहू समाज, भोपाल
मध्ययप्रदेश तैलिक साहू सभा
स्थान - रवीन्द्र भवन पॉलिटेक्निक चाेराहा, भोपाल आयोजन तिथी 17 दिसम्बर रविवार
मधुबनी जिला तैलिक तेली साहू सभा ने 15 अगस्त को स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में ध्वजारोहण और भव्य कार्यक्रम की रूपरेखा बनाई है । मधुबनी तैलिक साहू समाज ने बताया कि 10:00 बजे ध्वजारोहण का समय , 10:30 बजे मिष्ठान में जलपान कार्यक्रम, दोपहर 2:00 बजे से कार्यकारिणी का बैठक का आयोजन, 5:00 बजे धन्यवाद और 5:30 से सुरुचि भोजन का आयोजन किया जाएगा ।
पटना अखिल भारतीय तैलिक तेली साहू युवा महासभा द्वारा 11 जनवरी 2018 को नवनियुक्त राष्ट्रीय युवा कार्यकारी समिति की बैठक और 12 जनवरी को युवा दिवस के शुभ अवसर पर नरेंद्र सम्मान समारंभ का भव्य आयोजन किया जाएगा । इस समारोह का आयोजन बिहार इंडस्ट्रीज एसोसिएशन सभागृह में किया जाएगा ।
रविवार 16 दिसंबर को राजू रंजन प्रसाद की अध्यक्षता में लातेहार तेली साहू समाज की बैठक संपन्न हुई । इस बैठक में मुख्य अतिथि के तौर पर राष्ट्रीय युवा अध्यक्ष रिपुसूदन साहू मौजूद रहे ।