तेली समाज के विकास को ध्यान में रखते हुए समाज की युवा पीढी के साथ - साथमहिला और पुरूषों को राजनीतिक नेतृतव करते हुए आगे आने का आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समााज महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर ने किया । वे दिल्ली स्थित कान्सटीटयून्सी क्लब में आयोजित राष्ट्रीय महिला, राष्ट्रीय युवक कार्यकारिणी के शपथग्रहण समारोह में उपस्थितों को संबोधित कर रहे थे । उन्होंने आगे कहा कि सामाजिक, राजनैतिक, औद्योगिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्र में अपनी गुणवत्ता दिखाते हुए युवायों को कडी मेहनत और लगन से स्वयं आगे आना चाहिए । शहरी क्षेत्र के आलावा ग्रामीण क्षेत्र के युवायों को कृषी क्षेत्र में उत्पादन, आधुकि पद्धति से खेती, वैकल्पिक व्यवसाय, छोटे-छोटे उद्योगों से तेली समाज के अन्य लोगों का सामूहिक रूप से मदद के लिए आगे आना चाहिए । सामाजिक कार्यकर्ताओं को राजनैति में दिलचस्पी है, वे अपनी क्षमता के साथ किसी की परवाह किए बगैर अना नेतृत्व खडा करे । इसके लिए समाज का संगठनउसके साथ रहेगा आनेवाले माह में देश स्तर के साथ - साथ महाराष्ट्र में संगठण को मजबूत बनाने, नए नेतृत्व को खडा करने, साज के नीचल तबके के लोगों तक पहुंचने, उनकी मांगे सरकार के समक्ष रखने, आरक्षण हो या ओबीसी से संबंधित मोंगें सभी पर ध्यान केंद्रीत करते हुए विभाग स्तर पर सम्मेलन का आयोजन किया जाएगा । इसके लिए कार्यकर्ताओं को तैयार रकने कहा गया है ।
वाकड येथिल समाजबांधव श्री. रामहरी चिलेकर हे एक शेतकरी कुटूंबातील बांधव कै. ज्ञानोबा तुकाराम व मातोश्री सुशीला ज्ञानोबा चिलेकर या आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल. आपण समाजाचे दे लागते ते आपण दिलेच पाहिजे ही प्रणली रूजलेली याच मुळे ते समाजाच्या विविध उपक्रमा सक्रीय सहभाग घेतात त्यांचे नातलग बंडोपंत शेलार व श्री काळूशेठ शेजवळ यांच्या सानिध्यात सामाजीक निष्ठा प्रबळ झालेली. मला काही तरी करावयाचे आहे ही प्रणाली यांच्याकडे आहे ही बाब श्री संत संताजी पालखी सोहळ्याच्या पदाधीकार्यांच्या नजरेस आली त्यांनी विनंती केली तेंव्हा श्री रामहरी ज्ञानोबा चिलेकर यांनी पंढरपुर येथिल समाज वास्तु सोर सुमारेदिड लाख रूपयांचे बांधकाम वडीलांच्या स्मरणार्थ बांधुन दिले. या साठी श्री. संतोष, श्री. सुनिल व आई यांंनी सहकार्य केले. पालखी सोहळा संस्था या सर्वांचे आभारी आहे.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 6)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
घरच्या कर्त्या बांधवाला घर चालवायचे आसते. त्याला सर्वांच्या मतांचा विचार करून निर्णयक्षम व्हावे लागत. सगळेच विकृत किंवा संस्कारी नसतात सगळेच कमवतेनसतात. परंतु त्यातुन मार्ग काढावा लागतो हीच बाब समाज संघटनेत लागु आहे. जेंव्हा व्यक्ती निष्ठ संघटना बनते. जेंव्हा ती दरबारी रूबाबत वावरते तेंव्हा तिला समान्यांचे प्रश्न समजतील का हे नक्की नसते. कै. गोपीनाथ मुंडेच्या समाजाचे प्रश्न आ. महादेव जानकर यांचे समाजाचे प्रश्न, आ. विनायक मेटे यांचे समाजाचे प्रश्न त्यांनी सोडविताना सामाजीक प्रश्नांना जवळ केले ? यातुन समाज जोडला दरबारा सारखी पदाधीकारी न बाळगता समाजीक प्रश्नाला जावुन भीडणारे तयार केले. व्यक्तीचे पदाधीकारी न बनता ते समाजीक प्रश्नांचे बनले. खिशात पैसा आहे. चार चाकी गाडी आहे. म्हणुन पदाधीकारी नव्हे तर डोक्यात सामाजीक प्रश्न किती आहेत. हे ओळखुन त्यांनी समाजाचे विघटन न करता संघटन केले ?
फॉर्म पाठविण्या संबंधी सुचना :
1) मेळावा स्थळ : निलकमल लॉन्स मंगल कार्यालय, चांडोली नाक्याजवळ, पुणे-नाशिक हायवे. (राजगुरूनगर)
2) फॉर्म सोबत रु. 300/ - (रू. तिनशे फक्त) रोख / मनीऑर्डर / डी.डी. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगुरूनगर यानावान पाठवावा कृपया चेक पाठवु नये.
3) फॉर्म सोबत 2 पासपोर्ट साईज रंगीत फोटो (अर्ध छातीपर्यंत) व त्यामागे स्वत:चे नांव व गावाचे नांव पेन्सिलने लिहुन त्यातील एका फोटो फॉर्मवर दिलेल्या जागी चिकटवावा व दुसरा फोटे प्लॉस्टिकच्या पिशवीत ठेवून स्टेपल करावा.
4) फॉर्म प्रत्यक्ष येऊन दिल्यास रोखीची पावती लगेच घ्यावी.
5) ज्यांच्याकडे हा फार्म असेल त्यांनी गरजूंना झेरॉक्स प्रत देऊन समाज कार्यात मदत करावी.
6) फॉर्म भरून झाल्यावर त्याची एक झेरॉक्स प्रत स्वत:कडे ठेवावी.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 5)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
चिंतन शिबीराचे फड अनेक ठिकाणी झाले. मिटींगां नेहमीच होतात. त्यात आढावा बैठकांची रेलचेल ही होत आहे. तेंव्हा वीस वर्षींचा एक प्रसंग सांगतो. राजुर, ता. अकोले येथील स्टँडवर मे महिण्यात उतरलो. स्टँडच्या आवारात तेली समाजातील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या दुकानात गेलो. त्यांनी जवळच असलेल्या ह.भ.प. कवाडे कडे पाठविले. ते वयोवृद्ध बांधव एकच वाक्य बोलले. अरे हा समाज लग्न व लाडू यातुन बाहेर पडु शकणार नाही. हे त्यांचे शब्द 20 वर्षांनंतर ही बाजुला जात नाहीत.