Sant Santaji Maharaj Jagnade
गुणवंतांना सेवेची संधी मिळालीच पाहिजे - आ.जयदत्त क्षीरसागर
बीड, दि.2 :- गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही कतृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिनवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळासाठी पुरेशा नाहीत त्यामुळे पारंपारीक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला जिल्हा द्वारे दरवर्षी प्रमाणे तेली समाजातील सर्वशाखिय गुणवंतांचा गौरव करण्याचे ठरविण्यात आले आहे. आपला पाल्य किंवा नातेवाईक १० वी, १२ वी मध्ये ८० % पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेला असेल . 2017-2018 मध्ये PHD प्राप्त केलेले असतील . क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविले असेल
ठाणे महानगर तेली समाजातील इयत्ता 8 वी ते 12 वी तसेच पदवीधर विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना आवाहन करण्यात आले आहे की, शनिवार, दिनांक 30 जून 2018 रोजी सायंकाळी ठीक 5 वा. "शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" हा कार्यक्रम खास तेली समाजा साठी ठाणे शहरातील सरकारी अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे.
अखिल भारतीय तैलिक साहू राठौर महासभा डोंबिवली शहर मुंबई द्वारा विद्यार्थी गौरव कॅरियर गाईडन्स व अतिथि स्वागत समारोह हो का आयोजन किया गया है । अखिल भारतीय तैलिक साहू राठौर महासभा डोंबिवली शहर मुंबई द्वारा हर साल दसवीं और बारहवीं में उत्तीर्ण विद्यार्थियों का भव्य सम्मान समारोह आयोजित किया जाता है ।
भारतीय तैलिक साहू राठौर महासभा का राष्ट्रीय सम्मेलन तमिलनाडु की राजधानी चेन्नई में दिनांक 15, 16 सितंबर 2018 को आयोजित किया जा रहा है । इससे पहले त्रिवेन्दम (केरल), भोपाल (मध्य प्रदेश), नई दिल्ली जयपुर (राजस्थान), राची (झारखंड), ग्वालियर (मध्य प्रदेश), लखनऊ (उत्तर प्रदेश), मुम्बई (महाराष्ट्र) में राष्ट्रीय सम्मेलन आयोजित हो चुका है । अखिल भारतीय साहू राठौर महासभा का संगठन का विस्तार आप जो भी सर आज तक पहुंच चुका है ।