Sant Santaji Maharaj Jagnade
तिळवण तेली समाज, पुणे
82, भवानी पेठ, श्री संत संताजी जगनाडे महाराज पुला जवळ, पुणे 411002
आयोजित
उच्चशिक्षित वधू वर पालक परिचय मेळावा
वेळ रविवार दि. 7 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10 तेसायं. 5 पर्यंत
स्थळ- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, टिंबर मार्केट, गंजपेठ, फायर ब्रिगेड शेजारी, पुणे 411 042
![]()
- मोहन देशमाने, ओबीसी सेवा संघ
आर्यांच्या पुर्वी देशात मातृसत्ता कुटूंब पद्धत होती. त्याचे प्रतिक म्हणुन आजही देवी पुजली जाते. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणुन भवानी माता आहे. तीचा शोध हा सिन्नर येथे राज्य करणार्या यादवा पासून सुरू होतो. सिन्नर, जुन्नर हे जवळ होते. आणी या वेळी तेली मंडळी येथून आपला पलंग भवानी मातेला घेऊन जात असावेत किंवा या समाजाला देवीचे सेवेकेरी म्हणून मान असावा. ती परंपरा आज ही घोडेंगावातून सुरू आहे. घोडनदीच्या काठावर वसलेले घोडेगाव. या गावचे चिलेकर, त्याही पुर्वी इतिहास सागतो आगदी शिवकाळात पुणे परीसरातील तेली बांधव आपला व्यवसाय संभाळून हातावर भाकरी घेऊन प्रसंगी स्वराज्यासाठी लढत पुण्याच्या पंचक्रोशीत तेली समाज आपली हुकमत ठेवून होता.
जगनाडे, दळवी, देशमाने, दिवटे, देहाडराय, डोळसे, धोत्रे, हाडके, घोडके, गवळी, करपे, किर्वे, लुटे, काळे, खोंड, केदरी, पवार, मेहर, नगिने, पिंगळे, फल्ले, रहाटे, रोकडे, शेलार, शिंदे, थोरात, उबाळे, ठोंबरे, उचित, वाघ, वालझाडे, वाघमारे, पोटे, बावस्कर, पाटिल, तडस, सोनवणे, शेजवळ, साहु, म्हस्के, मगर, कटके, चिंचकर, भोज, अंबिके
दि. आठ डिसें सोळा ला संताजी जगनाडे महाराज जयंती औचित्यानं भरारी प्रकाशन नागभीड द्वारा संताजी जगनाडे एक योद्धा हया संताजीच्या जीवनचरित्रावरील पहिल्याच कादंबरीचं प्रकाशन झालं. कादंबरीच्या लेखनाला साजेसं बंसी कोठेवार चित्रकार यांचं सुशोभित करणारे मुखपृष्ट लाभलेलं असून लेखकाचे कादंबरीच्या अंतरंगाच्या गाभ्याचे प्रकटन म्हणजे मलपृष्ठ होय.
![]()
आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात.
जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.