अखिल भारतीय तैलिक साहू महासभा की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक दिल्ली स्थित हरियाणा भवन में 4 जुलाई को संपन्न हुई । बैठक की अध्यक्षता राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर ने की । अखिल भारतीय तैलिक साहू महासभा की राष्ट्रीय अध्यक्ष महिला प्रकोष्ठ श्रीमती ममता साहू एं युवा प्रकोष्ठ रिपूसुदन साहू व सदस्यो ने पद एवं गोपनीयता की शपथ ली । श्री क्षिरसागर ने बैंठक को संबोधित करते हुए कहा कि महासभा के सभी पदाधिकारी समाज के कार्यो को आगे बएाए ताकि समाज से जुडे प्रत्येक व्यक्ती का भला हो सके । श्रीमती साहू ने कहा कि सामूहिक विवाह की शुरूआत तैलिक महासभा द्वारा ही की गई थी । यह प्रवृत्ति आज प्रत्येक समाज के लिए अनुकरणीय उदहरण बन चुकी है । समाज की एकता के लिए कार्य करने का सभी सदस्यों से अव्हान किया ।
श्री. संत संताजी पालखी सोहळ्याचे कै. साधु शेठ हे संस्थापक सदस्य. अगदी सोहळा सुरू झाला. तेंव्हा सहकार्य कमी होते. काही कुचेष्ठा ही करीत. यावर मात करीत त्यांनी सर्वा बरोबर उभे होते. आज जो सोहळ्याला भव्य दिव्य पणा आला त्यात त्यांचा त्याग महत्वाचा आहे. चास, ता. खेड, या गावातुन ते यात सहभागी होत. त्यांचे चिरंजीव श्री. विष्णूपंत सहादू घाटकर यांनी पंढरपूर येथे स्वयंपाक घराच बांधकाम करून दिले आहे.
तेली समाज का समाजवादी पार्टी से वर्ष 1994 में लखनऊ के बेगम हजरत महल पार्क में साहू राठौर चेतना समिति द्वारा अगोजित की गई रैली से बढ़ा, जिसमें 2 लाख से ज्यदा तेली समाज के लोग सामिल हुए थे मुख्य अतिथि मुख्य मंत्री मुलायम सिंह यादव जी थे उसमे नेता जी ने समिति को 5 लाख रुपये व कार्यालय दिया था उसके बाद लखनऊ से मेयर का टिकट दिया जिसमे लगा की तेली समाज एक हो गया है उसमें ऐतिहासिक वोट मिले उतने वोट पार्टी को आज तक नही मिले।
खेड तालुक्यातील चांदूस हे गांव, भाम नदी ओलंडताच ठाकुर पिंपरीचा फाटा, या फाट्या पासूनच डोंगराची सोबत लागते. 4/5 कि.मी. जाताच डोंगर दर्यातला खाच खळग्यांच्या रस्ता. बरेच अंतर चालुन गेल्यावर आड रानात विक्रांत ढाबा व फॅमीली गार्डन रेस्टॉरंट या आडबाजूच्या रस्त्यावर मला श्री. विजय शंकर व्यवहारे भेटले. त्यांच्या सोबत घरी गेलो तेंव्हा एक धक्का बसला. सौ. दगडाबाई शंकर व्यवहारे वय वर्षे 73 होत्या. ओळख होताच सांगीतले मी तळेगावच्या श्री. सहदेव मारूती मखामले यांची मोठी बहिण. मला प्रसंग आठवला सन 1977-78 मध्ये एका साहित्य संम्मेलनाला कविता पाठवली तर सयोजकांनी जिव्हाळ्याचे पत्र पाठवुन निंमत्रण दिले. आणी सहदेव मखामले यांनी प्रथम मला रंगमंचावर उभे केले. माझ्या पुस्तकाला ही प्रस्तावना दिली. तर एका जेष्ठ कवींची या भगीनी त्या जेंव्हा सौ. व्यवहारे म्हणुन चांदूस येथे आल्या तेंव्हा नुसतीच डोंगरे, नुसताच उभा पाऊस. त्या पावसात कशी ही वाढलेली झाडे. व झुडपे श्री. शंकरराव बाळकृष्ण व्यवहारे हे घरचा तेल घाना घेत. तेल पेंड निर्माण करून त्यांची विक्री करी. उशाला बखळ शेतीजमीन तेवढी शेती करित होते. त्यांना 2 मुले व 4 मुली यांचे हे सुखी कुटूंब डोंगर दर्यात वावरत होते.
वधु-वर मेळावे काळाची गरज म्हणुन मेळावे सुरू नव्हते. किंवा आजच्या सारखी वधु-वर मेळाव्या ही गोरख समाज सेवा अस्तीत्वात नव्हती. तेव्हां विस्कळीत समाजात कै. शंकरराव कर्डीले उभे होते. गणेश पेठेत ते घर चालविण्यासाठी धडपडत. बाकीचा सर्व वेळ समाज कार्यालयात जात असत. खुर्चीच्या मागे न लागता तेथे येणार्या वधु-वर पालकांच्या संपर्कात रहात. शहरातील व आजुबाजुच्या समाजाच्या लग्न समारंभात हाजर आसत. त्या ठिकाणी येणार्या बांधवांना ते जवळ करीत आणी वधुवरांची लग्न जमवुन देत. या साठी पदर मोड ही त्यांनी केली.