Sant Santaji Maharaj Jagnade
पंढरपुरच्या विठ्ठुराायाला वारकरी सांप्रदाय आणि त्यांचा महिमा वर्णन करणारे अद्वितीय असे हे संत वांग्डमय हा मराठी संस्कृतीचा अनमोल असा गाभाच आहे असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात अनेक राजकीय स्थालांतरे झाली एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात परकीय सरकारे पण आली तरीही विठु माऊली च्या पंढरपूर वारीची परंपरा आज हजारो वर्ष वारकरी सांप्रदयात चालतच आलेली आहे.
गणेश पवार, औरंगाबाद मो.9096983232
देशाच्या राजधानीत, ऐतिहासिक दिल्ली शहरात येत्या 2 जून रोजी तेली समाज बांधवांचा आवाज बुलंद होतोय. तेली समाज बांधवाच्या भव्य दिव्य रॅली आयोजन 2 जून रोजी करण्यात आले आहे. तेली समाज देशाच्या कानाकोप-यात विखुरलेला आहे आणि या समाजाच्या अनेक प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यासाठी या रॅलीचे महत्व काही वेगळे राहील.
देश में जो ग्राम वासी हैं । उनकी हालत बहुत बुरी है । गांव में तेली समाज के 4/5 मकान होते हैं । पहाड़ के परिसर में तो गांव में एक या दो मकान होते है । जीने के लिए खेत नहीं है । पेट भरने के लिए मजदूरी करने लगती है । इनकी हालत बद से बदतर हो रही है । जो कुछ भी संगठन या समाज की संघटना होती है वह शहर परिसर में ही होती है ।
श्री विजय रत्नपारखी, श्री संत संताजी तेली समाज संस्था सुदुंबरे समाधि स्थल कार्याध्यक्ष महाराष्ट्र
देशभर में तेली समाज की जनसंख्या 13% है । फिर भी समाज की राजकीय आर्थिक स्तर देखा तो समाज बहुत पिछड़ा हुआ है । इसी बात को ध्यान में रखकर केंद्रीय संगठन की अध्यक्षता कै. केसर काकू क्षिरसागर को बनाया गया । काकू देशभर में समाज के पास गई, समाज की आबादी सामने आ गई, उन्होंने समाज के संगठन को बनाने के लिए बहुत सारा त्याग किया ।
नगर मनमाड रत्यावर एक गाव गावाचे नाव पिंपळगांव माळवी, जि. नगर, गाव आठरा पगड जातीचे. आलुती व बलुती पिड्यान पिड्या जगणारी. गाव वेशीच्या आत जगावयास शेती आहेच असे ही नाही. जी काहीना आहे तीच मुळात एक दोन महिने जगवू शकेल याची खात्री नाही. मग जगावे जातीच्या उद्योगावर ते उद्धस्त होऊन एक दोन पिढ्या होऊन गेल्या. कपाळाला चिकटलेली जात जन्मापासुन मरे पर्यंत आपली म्हणून संभाळण्याची.