Sant Santaji Maharaj Jagnade
ब्राह्मणशाही म्हणजे काय हे मांडताना सांगावे लागते. आम्ही देव निर्माण करतो. देव निर्माण करतो म्हणुन आम्ही देवाचे बाप आहोत म्हणुन काही भागात आजही ब्राह्मणाला देवबप्पा म्हंटले जाते. तर हे देवाचे बाप सांगतील तो धर्म ते बोलतिल ते सत्य, ते सांगतील ते धर्मशास्त्र, ते म्हणतील ती राज्य सत्ता मग ती हिंदूंची असो किंवा मुसलीमांची ब्राम्हण्य म्हणजे दडपशाही. आसली दडपशाही अतिरेकीपणा, जुलमी पणा, ज्यांच्या जीवावर मोठे पण मिळवतो त्यांना झुंजवत, खेळवत त्यांचे मातणे करणे म्हणजे ब्राह्मण पणा.
तिळवण तेली शब्दाचे केळवणा करून बोळवण करा. या वक्तव्या विषयी मान्यवरांची मते.
श्री. पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र :- प्रा. भुषण कर्डीले यांच्या विषयी माझे काही मतभेद असले तरी मी त्यांच्या या भाषणाचा समर्थक आहे. आपण ही राजकारण न करता या परिवर्तनाच्या प्रवाहात सामील व्हा.
श्री. जयसिंगराव दळवी :- उपाध्यक्ष प. महाराष्ट्र - प्रसिद्धी झालेले वक्तव्य सत्य आहे. कोयना नगर येथेच वातावरण तापू पहात होते परंतु मी माझ्या पातळीवर समाजाला शांत केले.
तेली गल्ली :- वैचारिकतेच्या अभावामुळे नव्हे तर द्वेशावर आधारित नकारात्मक व संकुचित
विचारसरणीमुळे महाराष्ट्रात जातीयता वाढली आहे. आपल्या समतावादी महापुरूषांच्या आचरणाचा व
विचारांचा नेमका व अचूक अर्थ न उमजल्याचे हे लक्षण
होय ! - तेली गल्ली
संत संताजी अध्यासन - तेली समाज
हुबळी :- कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध तेल निर्माते व विक्रिते कै. अनंतराव विष्णूपंत फलटणकर यांच्या पत्नी होत. त्यांचे वयोमाना नुसार दु:खद निधन झाले. त्या सायगांव, जि. सातारा येथील देशमाने घराण्यातील माहेरवाशीण होत्या. त्यांना फलटणकर (चिंचकर) देशमाने, बरडकर, पवार, राऊत व शेडगे परिवारा तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
रमेश भोज हे तिळवण तेली समाज पुणे येथील विश्वस्त असुन महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा पुणे विभागाचे कार्याध्यक्ष ही आहेत त्याच बरोबर ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्ह्याचे ते अध्यक्षही आहेत. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड च्या माध्यमातुन वधु-वर मेळावे मुलांचा गुणगौरव, मोफत आरोग्य शिबीर, जेष्ठ समाज बांधवांचखा सत्कार अशा आनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना ह्या पुरस्काराने सणमानित करण्यात आले. त्याच बरोबर सौ. राधिका मखामले, यांचेही स्थान समाजात तेवढेच तोलामोलाचे आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा व ओबीसी महासभा पुणे जिल्ह्याच्या त्या महिला अध्यक्षा आहेत.
उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी लग्नानंतर तब्बल चौदा वर्षांनी दांपत्याने बारावाची परीक्षा दिली. विशेष म्हणजे दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या मुलांनी पेढा भरवून मम्मी पप्पांचे कैतुक केले.