Sant Santaji Maharaj Jagnade
माधवराव अंबिके, माजी अध्यक्ष पालखी सोहळा
कै. दादासाहेब भगत (पुणे), कै. धोंडीबा राऊत (इंदुरी) आणि शरद देशमाने व श्री. माधवराव अंबिके आम्ही सर्व मंडळी ८२ भवानी पेठ, तिळवण तेली समाज कार्यालय येथे विचार विनीमयासाठी बसलो असताना संताजी महाराजांची पालखी सुरू करावी का ? असा विचार पुढे आला.
![]()
श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.
माझ्या कल्पने प्रमाणे श्री संताजी पालखी सोहळ्यात खालील गोष्टींची पुर्तता करण्यासाठी आपण सारे एकत्र येऊया.
१) आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व दिंड्याचा मुक्काम एका ठिकाणी व्हावा अशा मुक्कामाच्या जागा मिळवणे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
परतीचा प्रवास 31/7/2015 ते 12/8/2015 श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे

श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे यांचे वतीने व तिळवण समाज चाकण यांच्या सहकार्याने दिनांक २४/०५/२०१५ रोजी चाकण येथे १० वी, १२ वी व पदवीनंतर काय ? या बाबत मोफत विद्यार्थ्यांसाठी शिबीर आयोजित केले होते.
उपरोक्त शिबिरासाठी चाकण/खेड परिसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. श्री. प्रशांत सोनवणे - तज्ञ मार्गदर्शक व मा. श्री. दिलीप फलटणकर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समाज पातळीवर सत्य सांगणार्याला दमदाटी आई माई वरून शिव्या देणारे सोबतीला ठेवणे. समोरच्याचा आवाज बंद करणे. चिंतन शिबीर सारखे बुजगावणे महाराष्ट्रात फिरवणे. चविष्ट जेवण, झण झणीत भाषण १० टक्के समाजाचे २८ आमदार ५ खासदार २/३ मंत्री महाराष्ट्रात होणार शिबीर संपते, मेळावा सपतो, पदाधीकार्यांना पदे वाटणे या एका बाबीवर न थांबत प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची मते न मिटवता ती भेदात कशी परिवर्तीत होतील. कामा पेक्षा भेद कसे निर्माण होतील यासाठी महाराष्ट्रभर अजुन एक टोळके कार्यरथ आसते यातून साध्य काय तर संघटनेवर हुकमत पुढार्यांची निर्माण करणे. यामुळे समाजाचे जे वीर म्हणतो ते नुसतेच भाषण करू शकतात.