आहेरा ऐवजी वधू-वर पालकानांं रक्कम देण्याचे आवाहन
औरंगाबाद नववर्षात तेली समाजातील विवाह सोहळ्यात टोपी-टॉवेल आणि आहेर देऊ नये, याऐवजी रक्कम पालकांना द्यावी, असा संकल्प महाराष्ट्र राज्य तेली समाज विभागीय अध्यक्ष कचरू वेळंजकरांनी जाहीर केला. या घोषणेनंतर लगेचच प्रतिसाद मिळाला.
तैलिक जाति के कुल देवता सूर्य-अवतार बाबा बादल नायक जी का वार्षिक उत्सव उनके समाधि-स्थल । (पुण्य भूमि) नायक धाम, गंजोबारी, देवघर (झारखण्ड) में 18 एवं 19 अप्रैल (चैत्र पूर्णिमा) को सम्पन्न हुआ ।
सम्पूर्ण भारतवर्ष से तैलिक साहु समाज के लोग अपने कुल से आशीर्वाद प्राप्त करने के लिए नायकधाम में पधारे । अपने कुल देवता को श्रद्धा
दिनांक 25-04-19 को गया जिला के डहरिया बिगहा, बोधगया में भव्य भामाशाह जयंती समारोह का उद्घाटन बिहार तैलिक साहु सभा के प्रदेश अध्यक्ष रणविजय साहू, जिला परिषद् अध्यक्ष लक्ष्मी साहू, संयुक्त मंत्री विनय कु गुड्डू, संगठन मंत्री कृष्णा प्रसाद, प्रदेश महिला महामंत्री पुष्पा गुप्ता, जिला अध्यक्ष संजु लाल ने संयुक्त रूप से किया । कार्यक्रम की अध्यक्षता प्रखण्ड अध्यक्ष गोपाल साव जबकि मंच का संचालन शंकर साव ने किया ।
जयंती समारोह को सम्बोधित करते हुए प्रदेश अध्यक्ष रणविजय साहू ने कहा कि आजादी के बाद पहली बार माननीय नीतिश कुमार जी ने सीतामढ़ी से लोकसभा का टिकट देकर समाज को गौरवान्वित किया है। साहु समाज की ओर से कोटि-कोटि बधाइयाँ । इस अवसर पर छोटन साव, दुर्गा प्र., सुदेश साव, रामनरेश साव, सुनिल कु.
बैतूल जिला साहू तेली समाज की युवा नेतृत्व, साहू तेली समाज के लिए छात्र जीवन से ही संघर्षरत रहने वाली छात्र नेतृत्व सुश्री ज्योति साहू जी छात्र जीवन से ही सब को प्रभावित करती आ रहा है । उनके यही नेतृत्व गुणों के कारण उनके नेतृत्व से समाज का विकास हो समाज आगे बढ़े इसलिए राष्ट्रीय तेली साहू महासंगठन के वरिष्ठ जन एवं छात्र प्रकोष्ठ के राष्ट्रीय अध्यक्ष
संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महारांजाचे शिष्य होते. व ते तेली समाजाचे होते. खरेतर संताना जात नसते. संताचे कार्य अखिल मानव जातीच्या उध्दारासाठीच असते. जगनाडे महाराजाचा जन्म 8 डिसेंबर 1624 मध्ये पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील खेड जवळील संदुबरे येथे झाला. संताजी महाराजाचे वडीलांचे नाव विठोबा जगनाडे व आईचे नाव माथाबाई असे होते. हे पांडुरंगाचे निरसीम भक्त होते. त्यामुळे लहानपणापासुन महाराजांच्या बालमनावर धार्मीकतेचा पगडा होता. त्यांचे घरची आर्थीक परिस्थिती चांगली होती. श्री. संताजी जगनाडे महाराजांचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब करता येणे एवढेच मर्यादीत होते.