Sant Santaji Maharaj Jagnade
नवापारा - राजिम । तहसील साहू समाज द्वारा शेड निर्माण का भूमिपूजन किया गया। उक्त अवसर पर डॉ ममता साहू ने समाज को संगठित होने, महिलाओं को अधिक से अधिक नेतृत्व प्रदान करने, राजनीतिक भागीदारी बढ़ाने एवं महिला उत्थान की बात कही । कार्यक्रम में साहू समाज के प्रदेश अध्यक्ष विपिन साहू, राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉ ममता साहू, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मोतीलाल साहू, जिला कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष रतीराम साह,
लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्ह्यातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात प्रथमच लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था (ट्रस्ट) आयोजित, भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा
लिंगायत तेली समाजातील सर्व समाज बांधवांना, भगिनींना कळविण्यात येत आहे की, शहरात प्रथमच लिंगायत तेली राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा आम्ही आपल्यासाठी घेण्यामागचा प्रमुख हेतू असा की, भरपूर ठिकाणाहून आलेली मागणी, समाजातील विविध मान्यवरांनी कराड मध्ये एकदा तरी वधू-वर पालक मेळावा व्हावा अशी मागणी केली.
राज्यात आज अनेक संस्था विविध उपक्रमांतून समाजाची सेवा करत आहेत. त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे. अशा संस्थांचा संताजी सेवक संस्थेच्या वतीने गौरव करून त्यांना त्यांच्या कामास प्रोत्साहन देत आहे,' असे प्रतिपादन पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देशमाने यांनी केले. पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेच्या वतीने अहमदनगरच्या तिळवण तेली समाज ट्रस्टला उत्कृष्ट संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार अध्यक्ष मोहनराव देशमाने यांच्या हस्ते सचिव प्रभाकर देवकर व खजिनदार प्रसाद शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रभाकर देवकर, प्रसाद शिंदे आदींची भाषणे झाली.
क्षेत्रवासियों की सुख-दु:ख में अपनी बराबर सहभागिता देने वाले मिलनसार व्यक्तित्व के धनी श्री बावृलाल साहू का जीवन सरलता से परिपूर्ण है। क्षेत्रवासियों एवं समाज के लोगो की सहयोग के लिए सदैव उपलब्ध रहते हैं। उनकी सेवा भावना से सभी लोग प्रभावित है। क्षेत्र में साफ सुथरी छवि तथा मिलनसारिता के लिए जाने व पहचाने जाते हैं।
शुरू से ही परिवार व समाज के लिए कुछ करने की चाहत के साथ श्री लेखराम साहू सेवा के क्षेत्र जुड़कर निरंतर कार्य कर रहे है। पढ़ाई-लिखाई में सामान्य रहे। खेती-किसानी से पूरा परिवार सामन्य जीवन शैली से जीवन यापन करते आ रहे हैं। स्कूली पढ़ाई पूरी करने के बाद परिवार की आर्थिक स्थिति के विकास के उद्देश्य से बिजनेस की ओर झुकाव हो गया। बिजनेस में जुड़ने के बाद आगे पढ़ाई नहीं कर पाये। पूरी तरह व्यवसायिक जीवन से नाता जोड़कर कार्य करने में लग गए।