Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
एकनाथाच्या हाती ज्ञानेश्वरी पडण्यापुर्वी तो भागवताच्या एकादशस्कंदावर स्वत: लिहिलेल्या टीकेचे व भावार्थरामायणाचे पुराण सांगत असे. त्याच्या पुराणास येणार्या मंडळीत एक तेली होता. त्याने एक दिवशी ज्ञानेश्वरीची जुनी पोथी एकनाथाकडे आणली आणि म्हणाला. ’महाराज, ही एक पोथी माझ्या घरात फार दिवस पडली आहे, हिचा आपल्यास काही उपयोग झाल्यास पहा. ब्रह्मज्ञानाने ओतप्रोत भरलेला तो ग्रंथ पाहून एकनाथास फारच आनंद झाला. पुसत आलेल्या त्या ग्रंथाचा जीर्णोद्धार करण्याच्या हेतूने एकनाथाने त्याची एक नवीन प्रत तयार केली. पण या नव्या प्रतीतत्याने मनास वाटेल तसा फेरफार केला ! नंतर लवकरच त्याने स्वरचित ग्रंथास फाटा देऊन, ज्ञानेश्वरीचेच पुरण सांगण्यास प्रारंभ केला.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (6)
का नुसती सिंहगर्जना, नुसत्याच जेवणावळी नुसताच संताजी उत्सव, वधुवर मेळावे समाज पातळीवरचा नुसताच संघर्ष म्हणजे समाज कार्य हे असे आहे म्हणुन मेटे कार्यक्रमात बोलणारच. दुबळ्यांचा निषेध मराठा व ब्राह्मण जमेस धरत नाहीत.
महाराष्ट्रातील अनेक ओ.बी.सी. संघटना व कार्यकर्त्यानी आमदार श्री. जयदत्त क्षिरसागर यांचे आभार मानले होते. झुंडशाहीने मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास जो दबाव गट निर्माण केला होता त्यातील आमदार श्री. विनायक मेटे यांचा लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचा पराभव केला होता.
पालखी निघाल्या नंतर ४/५ वर्षींनी मी पांच वारकरी घरी जेवणास बोलावत असे. नंतर ती प्रथा बंद झाली. परंतु सेवा म्हणुन ९१/९२ साली आमचा हिशोब करून देत जा आपण दिवानजी आहात व मार्केट मध्ये असल्यामुळे बहुतेक ट्रस्टी व्यापारी असल्या मुळे ओळख होतीच त्याचा उपयाोग व मी तिळवण तेली समाजाचा हिशोब तपासणीस व नंतर जा. सेक्रेटरी होतो. त्याचे माध्यमातून महाराजांची सेवा करायला मिळाली अध्यक्ष माधवराव आंबीके व नंतर मेरूकर अध्यक्ष झाले नंतर सन २००० पासुन माझी सेक्रेटरी म्हणुन नेमणुक झाली
श्री. ताराचंद देवराय
सर्व समाज बांधवाना एक आनंदाची बातमी ज्या कार्यक्रमाची आपण गेल्या दोन वर्षांपासून वाट बघतोय तो कार्यक्रम म्हणजे "तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा,औरंगाबाद." होतोय दि.२४०१२०१६ रोजी संत तुकाराम महाराज नाटयगृह,एन-५,सिडको,औरंगाबाद येथे.
तरी समाजातील उपवर-वधु नी मोठया संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
जय संताजी