Sant Santaji Maharaj Jagnade
राजस्थान के जिला टोंक के उनियारा में आयोजित तेली साहू समाज युवक-युवती परिचय सम्मलेन में आये समस्त समाजिकजनों को संबोधित करते हुए कहा की युवा ही सबसे महत्वपूर्ण है किसी भी कार्य को करने के लिए क्यों की युवा ही समाज की रीढ़ की हड्डी है....
इस कार्यक्रम के मुख्य-अतिथि के रूप में साहू समाज के गौरव देश ले यशश्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी की पत्नी श्रीमती जसोदा बेन मोदी जी थी एवं
लोहारा ता.पाचोरा प्रतिनिधी --- पाचोरा तालुका तेली समाजा तर्फे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत तेली समाजाच्या लोहारा-कळमसरा पंचायत समिती गणातून भाजपाच्या सौ. अनिता कैलास चौधरी यांचा विजयी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष भोलाआप्पा चौधरी, जिल्हा सचिव नारायण चौधरी, पाचोरा शहराध्यक्ष बापूराव चौधरी आदींनी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ.अनिता चौधरी व ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांचा शाल,श्रीफळ,व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
तेली समाज "राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा" नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात संपन्न झाला. अखिल भारतीय तैलिक साहू समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले. या परिचय मेळाव्याकरिता आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.डी.पी सावंत, महापैर शैलजाताई स्वामी, मनोहर शिंगारे (उद्योगपती जालना), संपादक जि.एम जाधव, ज्येष्ठ पत्रकार भगवान बागूल, उद्योजक प्रेमनाथ परळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे - देशात प्रथमच पुणे महानगर पालिकेने एक लाख रूपये व सन्मान चिन्ह देऊन श्री संत संताजी पुरस्कार जाहीर केला होता. पहिला व सन 2017 चा पुरस्कार मनपाच्या सभागृहात 5 जानेवारी रोजी संपन्न झाला. या वेळी अध्यक्ष स्थानी महापौर श्री. प्रशाांत जगताप अध्यक्षस्थानी होते. सदरचा पुरस्कार श्री. संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार मा. उल्हासदादा पवार यांना मा. सदानंद मोरे यांच्या हास्ते देण्यात आला तेंव्हा ते म्हणाले. श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे संत तुकाराम हे अभंगा सहीत अस्तीत्वात राहिले. त्या काळातील व्यवस्थेतील सामान्यांंनी त्याग केला. म्हणुन आज तुकोबा गाथा अस्तीत्वात आहे.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 4 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुमचा धर्म कोणता रे. तुमचा ब्राम्हणी धर्म तुम्ही लिहीलात. या धर्माला देवाचा आदेश तुम्ही सांगता. हे जगने हेच तुमचे पुण्य. असा हा ब्राह्मणाळलेला धर्म व त्याचे ठेकेदार संत संताजींनी पायदळी तुडवले. तो तुडवून ते शांत बसले नाही तर शेकडो वर्षा साठी ब्राह्मणी पणाला एक दहशद निर्माण केली. त्या साठी त्यांनी दिलेली झापड संताजींनी हिसकावली ती पाययदळी तुडवली व ब्राह्मणी काव्यांचे त्यांना दर्शन झाले. संताजी हे माणूस होते. ते दैवी चमत्कार करणारे नव्हते ते वास्तव समजुन घेऊन. लढण्याचे ठिकाण ओळखुन. त्या शत्रुची बलस्थाने समजुन घेऊन हाल्ला करणारे होतेे. ते तसे डोळस होते म्हणुन हाल्ले करू शकले व ब्राह्मणी प्रणाली पायदळी तुडवली.