राजस्थान के जिला टोंक के उनियारा में आयोजित तेली साहू समाज युवक-युवती परिचय सम्मलेन में आये समस्त समाजिकजनों को संबोधित करते हुए कहा की युवा ही सबसे महत्वपूर्ण है किसी भी कार्य को करने के लिए क्यों की युवा ही समाज की रीढ़ की हड्डी है....
इस कार्यक्रम के मुख्य-अतिथि के रूप में साहू समाज के गौरव देश ले यशश्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी की पत्नी श्रीमती जसोदा बेन मोदी जी थी एवं
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 4 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुमचा धर्म कोणता रे. तुमचा ब्राम्हणी धर्म तुम्ही लिहीलात. या धर्माला देवाचा आदेश तुम्ही सांगता. हे जगने हेच तुमचे पुण्य. असा हा ब्राह्मणाळलेला धर्म व त्याचे ठेकेदार संत संताजींनी पायदळी तुडवले. तो तुडवून ते शांत बसले नाही तर शेकडो वर्षा साठी ब्राह्मणी पणाला एक दहशद निर्माण केली. त्या साठी त्यांनी दिलेली झापड संताजींनी हिसकावली ती पाययदळी तुडवली व ब्राह्मणी काव्यांचे त्यांना दर्शन झाले. संताजी हे माणूस होते. ते दैवी चमत्कार करणारे नव्हते ते वास्तव समजुन घेऊन. लढण्याचे ठिकाण ओळखुन. त्या शत्रुची बलस्थाने समजुन घेऊन हाल्ला करणारे होतेे. ते तसे डोळस होते म्हणुन हाल्ले करू शकले व ब्राह्मणी प्रणाली पायदळी तुडवली.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 3 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काँग्रेस ही क्षत्रीय ब्राह्मण व समाजाची होती घटनेनुसार ओबीसी साठी 341 कलम असताना ही नेहरूंनी ते लागू केले नाही. लोकशाहीतील ही दहशदवादी कार्यवाही होती. भिती होती जर हा ओबीसी जागा झाला राजकीय जमात झाला तर आपना सर्वांची मोठी अडचण होणार. म्हणून त्यांनी ओबीसी जातींना जाणीवपुर्वक दूर ठेवले. सर्व सत्ता केंद्रे त्या त्या राज्यातील याच समाजाच्या हातात होत्या. विकास पासून हे समाज दूर ठेवले म्हणून समाज अंतरगत एक अदृश्य दरी निर्माण झाली. एकसंघ काँग्रेस मधील मतभेद यातुन एक हाती सत्ता राबवताना आणीबाणी लादली.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 2 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका व्हॉटस ऑप ग्रुपवर लग्न जमवीण्याची शंभरी गाठण्यार्या कार्यकर्त्यानं सांगीतले आता एकच टारगेट वधुवर मेळाव्याचा व्यवसाय बंद करणार. झाले ही बातमी वधुवर मेळाव्याच्या पंढरीत पोहचली. ती बातमी पोहचताच हातावर घडी तोंडवर बोट दरबारात उभ्या असणार्या दूताने फर्मान आईकला कोणरे हा भामटा त्याला दरबारात हाजर करा. नेहमी प्रमाणे दुताने बाहेर येऊन एक डरकाळी फोडली ती डरकाळी मोबाईल मधुन महाराष्ट्रात फिरली. तेंव्हा समाजच नव्हे तर उभा सह्याद्री हादरला कारण आसे दुत हे दरबारात हात बांधुन तोंडवर बोट ठेवून असतात.
चोलवंशी शासन काल में तमिलनाडू राज्य में नवयुवक कोवालन ने अप्सरा के समान सुन्दरी कण्णगी से शादी की थी । यह सुखी एवं वैभवपुर्ण व्यापारिक तेली परिवार था । इसी मध्य कोवालन राजनर्तकी माधवी पर मोहित हो गया और अपना सभी धन संपत्ती न्यौछावर किया । मोहपास भंग होने पर पुन: कण्णगी के पास आया । पारिवारिक व्यवस्था के लिए रत्नजडित पायल बेचते समय चोरी का मिथ्या लाछन लगाकर राजज्ञा से धड अलग कया गया ।