Sant Santaji Maharaj Jagnade
नाशीक :- महारार्ष्ट तेली महासभेचे कार्याध्यक्ष श्री. गजुनाना शेलार हे नाशीक मनपात प्रचंड मतांनी विजयी झाले. मोदींची बेगडी लाट निर्माण करून सर्वत्र भाजपा वातावरण तयार असताना ही नाना नाशीकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विजयी झाले. मा. छगन भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीतले शिवसेने पासुनचे शिलेदार नाशीक शहरात शिवसेना उभे करणारे. भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपली करताच त्यांच्यासाठी जिवाचे रान करणारे. एकमेव नाना होते. परंतू मध्यतंरी पुला खालुन आनेक पुर येऊन गेले. या मध्ये ते काही सक्रीय राजकारणा पासून दूर ही होते.
मोढ़, मोदी, साहू, तेली, गनिगा, गान्दला इत्यादी तेली समाज की उप जातीयोकी तरह ही घांची गुजरात, राजस्थान और भारत के विभिन्न भागों में पाए जाने वाली एक तेली जाति है। मोढ़ घांची एक अन्य उप-जाति है घांची की तरह से साहू तेली, तिळवण तेली, तेली, घाणेरा घॉची, कचौलिया तेली, गौपालक घॉची, वीरशैव लिंगायत तेली, गनिगा इत्यादी बंगाल, बिहार, छत्तीसगढ़, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान और उत्तर प्रदेश में पाया जाने वाला अन्य पिछड़ा वर्ग ( ओबीसी ) हैं
घांची जाति का उदभव क्षत्रिय जाति से हुआ है इसलिये घांची समाज को क्षत्रिय घांची समाज तेली ( Ghanchi Kshatriya teli ) के नाम से भी जाना जाता है । घांची तेली नाम भारतीय मूल का हैं, घांची लोग जो की गुजरात में तेल और घी आदि का व्यापार करते हैं. घांची लोग सामान्यतः अहमदाबाद, नवसारी, सूरत, वलसाड, बिलिमोरा में, मोढ़ घांची मूलतः मोढेरा गुजरात से निकले हुए हैं. सौराष्ट्र, अमरेली, बगासरा, बिलखा , भावनगर, जूनागढ़, कलोल, मुंबई, दिल्ली, कादी, राजस्थान में, पाली, सॉजत, सुमेरपुर, जोधपुर के कुछ हिस्सों में मोढ़ घांची पाये जाते है ।
राजस्थान के जिला टोंक के उनियारा में आयोजित तेली साहू समाज युवक-युवती परिचय सम्मलेन में आये समस्त समाजिकजनों को संबोधित करते हुए कहा की युवा ही सबसे महत्वपूर्ण है किसी भी कार्य को करने के लिए क्यों की युवा ही समाज की रीढ़ की हड्डी है....
इस कार्यक्रम के मुख्य-अतिथि के रूप में साहू समाज के गौरव देश ले यशश्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी की पत्नी श्रीमती जसोदा बेन मोदी जी थी एवं
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 4 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुमचा धर्म कोणता रे. तुमचा ब्राम्हणी धर्म तुम्ही लिहीलात. या धर्माला देवाचा आदेश तुम्ही सांगता. हे जगने हेच तुमचे पुण्य. असा हा ब्राह्मणाळलेला धर्म व त्याचे ठेकेदार संत संताजींनी पायदळी तुडवले. तो तुडवून ते शांत बसले नाही तर शेकडो वर्षा साठी ब्राह्मणी पणाला एक दहशद निर्माण केली. त्या साठी त्यांनी दिलेली झापड संताजींनी हिसकावली ती पाययदळी तुडवली व ब्राह्मणी काव्यांचे त्यांना दर्शन झाले. संताजी हे माणूस होते. ते दैवी चमत्कार करणारे नव्हते ते वास्तव समजुन घेऊन. लढण्याचे ठिकाण ओळखुन. त्या शत्रुची बलस्थाने समजुन घेऊन हाल्ला करणारे होतेे. ते तसे डोळस होते म्हणुन हाल्ले करू शकले व ब्राह्मणी प्रणाली पायदळी तुडवली.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 3 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काँग्रेस ही क्षत्रीय ब्राह्मण व समाजाची होती घटनेनुसार ओबीसी साठी 341 कलम असताना ही नेहरूंनी ते लागू केले नाही. लोकशाहीतील ही दहशदवादी कार्यवाही होती. भिती होती जर हा ओबीसी जागा झाला राजकीय जमात झाला तर आपना सर्वांची मोठी अडचण होणार. म्हणून त्यांनी ओबीसी जातींना जाणीवपुर्वक दूर ठेवले. सर्व सत्ता केंद्रे त्या त्या राज्यातील याच समाजाच्या हातात होत्या. विकास पासून हे समाज दूर ठेवले म्हणून समाज अंतरगत एक अदृश्य दरी निर्माण झाली. एकसंघ काँग्रेस मधील मतभेद यातुन एक हाती सत्ता राबवताना आणीबाणी लादली.