Sant Santaji Maharaj Jagnade
अभिजित मो. देश्माने, तेली गल्ली, teliindia.com
संत संताजी महाराज व छञपती शिवराय हे तुकारामाचे श्रेष्ठ शिष्य होत. संत तुकारामाच्या एका मुलांचे नाव हे संताजी होते व त्यांचे आकाली निधन झाले होते. व तुकाराम महाराज हे संताजींना आपल्या मुला प्रमाणेच मानत होते. शिवरायांचे स्वराज्यांची पायाभरणीचे महान कार्यहे संत तुकाराम व संताजी महाराजांनी केले.
शिवरायांना पहिला आणि खराखुरा राज्याभिषेक सन १६४५ मध्ये त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ संताजी महाराजांनी श्रीक्षेत्र देहू येथे केली असण्याची शक्यता आहे.
माँ कर्मा देवी की आरती
![]()
|| संत शिरोमणि माँ कर्मा की जय ||
ॐ जय कर्मा माता, ॐ जय कर्मा |
राम शाह घर जनम लियो, सब जग है ध्याता || ॐ ||
चाकण - प्रिय समाज मित्रांनो व माता पिता बंधु भगिनी 2012 ते 2016 या 4 वर्षाींच्या कारकिर्दीत 4 महोत्सव (पुण्यतिथी ) पार पडली संत शिरोमणी संत श्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव 317 वर्षे पुर्ण झाली आपण सर्व जण जाणता आहात. जगद्गुरू तुकाराम महाराज संत शिरोमणी संताजी यांच्या अनमोल रत्नांच्या ज्ञानाचा या जगाला विशेष करून वारकरी संप्रदायाला संताजी महाराज लिखीत तुकाराम गाथेने फर मोठे मान प्राप्त झाले यापुढे ही होत राहील आशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
पनवेल - पनवेल तेली समाज कार्यलयाचा 13 व्या वर्धापनदिन सोहळा व विद्यार्थी गुण गौरव सोहळा तसेच संताजी महाराजांच्या जिवनावर आधारित प्रश्न मंजुशा व बक्षिस 5 वी ते 12 वी ते पदविधर 60% वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणुन श्री संताजी महाराज जगनाडे संस्था माजी अध्यक्ष श्री. प्रभाकर शेठ डिंगोरकर व विद्यमान अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे (श्री. संताजी महाराज जगनाडे अध्यक्ष सुदुंबरे) हे प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपिठावर उपस्थित होते.
नगरच्या पारणेर तालुक्यातील आळ कुट्टी हे गाव हाम रस्त्यावरून आत आज ही प्रवासासाठी स्वत:चे वहान असेल तर ठिक नाहीतर वाट पहात जावे लागते. पण गावाला आज चांगले बाळसे आलेले. हे बाळसे खाच खळग्याचा रस्ता पार केल्या शिवाय समजत नाही ही. आजची अवस्था परंतु त्या काळी कै. शामराव धोत्रे यांनी आपली तुटपुंजी शेती पाहिली. पाऊस नाही म्हंंटले तर त्यावर फार मोठा अन्याय होत नव्हता. त्या कोरडवाहु शेतीवर धोत्रे राबत होते. मिळालेल्या धान्यावर घर चालवत होते. घराची ओढाताण संपविण्यासाठी मिळेल ते काम किंवा जमेल तो व्यवसाय करून घर उजाळू पहात होते. त्यांना दोन मुले 1) श्री. बाळासाहेब 2) श्री. सुनिल ही हाताशी आले. गावात पिठाची गिरण सुरू होती. पिठाच्या गिरणी मुळे इलेक्ट्रीक मोटार व इलेक्ट्रीकयाचा संपर्क आला.