Sant Santaji Maharaj Jagnade
समाज पातळीवर सत्य सांगणार्याला दमदाटी आई माई वरून शिव्या देणारे सोबतीला ठेवणे. समोरच्याचा आवाज बंद करणे. चिंतन शिबीर सारखे बुजगावणे महाराष्ट्रात फिरवणे. चविष्ट जेवण, झण झणीत भाषण १० टक्के समाजाचे २८ आमदार ५ खासदार २/३ मंत्री महाराष्ट्रात होणार शिबीर संपते, मेळावा सपतो, पदाधीकार्यांना पदे वाटणे या एका बाबीवर न थांबत प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची मते न मिटवता ती भेदात कशी परिवर्तीत होतील. कामा पेक्षा भेद कसे निर्माण होतील यासाठी महाराष्ट्रभर अजुन एक टोळके कार्यरथ आसते यातून साध्य काय तर संघटनेवर हुकमत पुढार्यांची निर्माण करणे. यामुळे समाजाचे जे वीर म्हणतो ते नुसतेच भाषण करू शकतात.
लोकसभेच्या निवडणुकी पुर्वी गुजराथ मधुन सोमभाई नावाचे बांधव महाराष्ट्रात संचार करू लागले नरेंद्र मोदी तेली. एका तेल्या साठी भाजपाला मत. भाजापाला मत म्हणजे समाजाचा विकास. कुठेच जाहिर सभा जाणीव पुर्वक न घेता. महाराष्ट्र तैलिक महासभेच्या मिटींग सुरू झाल्या. मिटींगला चला मोंदीचे भाऊ येणार ही यंत्रणा राबवून न रहाता सर्वांचे एक मत मोदी तेली. भाजपाला मत म्हणजे मोदींना मत हे तूण तूणे घेऊन समाजाच्या पुढार्यांनी डोक्यावरील टोपी फिरवून मोदी साठी वधुवर मेळावे गाजवु लागले. वस्तुस्थीती मांडणार्यांना दमदाटी दहशत दाखवून हे पुढारी वावरत होते.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे या संस्थेची स्थापना १०० वर्षापुर्वीची आहे. संस्थेच्या वतीने दर वर्षी गरीब विद्यार्थ्यांना रू. १०००/ - शिष्यवृत्ती दिली जात होती. मागील दहा बारा वर्षात शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आली होती.
संस्थेच्या वतीने सन २०१५ - २०१६ या शैक्षणिक वर्षापासुन शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. इयत्ता ११ वी ते पदवीपर्यत शिक्षण घेत असलेल्या तेली समाजातील गरीब विद्यार्थ्यांना रू. १०००/ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या नमुन्यातील अर्ज भरून त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदरचा अर्ज ३१ जुर्ल २०१५ पर्यंत खालील पत्यावर पाठविण्यात यावा.
![]()
तेली समाजाची वधुवर पुस्तीका 2014
तेली गल्ली ह्या तेली समाजाची वधु - वर पुस्तीका तेली समाजाच्या हाजारो वधु - वरांची माहिती.
त्यांनी प्रथम सामुदाईक विवाह सुरू केला यातील अडचनीला सामोरे जाताना वधु-वर मेळावा ही संकल्पना पटली. आगदी पुणे जिल्हा व सातारा, नगर, नाशीक, रायगड मुंबई येथे घरोघरी जावुन संकल्पना पटवून देऊन मेळाव्यात सहभाग वाढवला. एक पुणेकर काय करू शकतात हे सर्वांना पटले गेले.