Sant Santaji Maharaj Jagnade
हे शिर्षक प्रक्षोभक, मुर्खपणाचे, बावळट पणाचे प्रतिक वाटेल. परंतु बर्याच बांधवांना हे ही वाटेल हे कदाचित सत्य असावे. आणिा या सत्याकडे आपण वळणार आहेत. देव व देवाच्या व आपल्या मधील ब्राह्मण हे आपण समजतो. देवाच्या प्रत्येक कार्यात हे बा्रह्मण्य आज तरी लागते.
पुणे :- श्री. प्रदिप ढोबळे अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांच्या मार्गदर्शनातुन ओबीसी समाजाचा इतिहास, शासकीय आदेश, समस्या यांचा वेध घेणारी www.ObcSevaSangh.com वेबसाईट सुरू करण्यात आली सदर वेबसाईटचे उद्घाटन माजी नायब तहसिलदार श्री. बाळासोा अंबिके, उपाध्यक्ष ओबीसी महासभा महाराष्ट्र यांच्या हास्ते झाले.
समाजासाठी आपण काहितरी केले पाहिजे हि भावना मनात ठेवुन श्री. मोहन देशमाने हे गावकुस ते तंली गल्ली या मासिकातुन गेली कित्येक वर्षापसु समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. याचा अनुभव सर्व समाज बांधवांना आहेच समाज जिवनाचा अभ्यास, ओबीसी साठी चाललेली धडपड समाज संघटना समाज प्रबोधन समाजाच्या प्रगतीचा ध्यास हे सर्व तेली गल्ली मासिकाद्वारे आजपर्यंत करीत आलेले आहेत.
मा. प्रांतीक तेली महासभा जि. भंडारा यांचे वतीने २६-८-१६ ला दु. १:३० वाजता जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची सभा भंडारा जि. अध्यक्ष देवीदासजी लांजेवार यांचे वतीने आयोजित करण्यात आली. या वेळी दिप प्रज्वलीन राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. कृष्णरावजी हिंगणकर साहेब ,प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ज. सेक्रेटरी मा. रामलालजी गुप्ता साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष युवक आघाडी चे सुखदेव वंजारी व गणमान्य उपस्थीीत होते
संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, वडील विठोबाशेठ व आई सुंदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेल धंद्याचा परिचय करूण दिला. व लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील, यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबाच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दिर्घ आजाराने वारल्या. संताजीला किर्तनात पहाताच तुकारामाना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्या कारणाने. त्यांना संताजी बद्दल प्रेम, आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराजांनी संताजीला आपल्या सानिध्यात ठेवले.