Sant Santaji Maharaj Jagnade
आजच्या २१ व्या शतकात आपला समाज फार पुढे गेलेला आहे सर्व क्षेत्रात आपले , समाज बांधव / भगिनी नाव कमवित आहे. याच मुळ कारण म्हणजे प्रातिक तेली महासभेची चालेली वादळी वाटचाल, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रर्न दिवसेंदिवस कठिण होत चालला आहे. हा प्रश्न सोडविण्याचे अतिशय अवघड काम सध्या प्रांतिक तेली महासभेने हाती घेतले आहे २०१५ हे वर्षे अतिशय महत्वाचे वर्ष आहे
नाशिक :- २१ व्या शतकातील भारताच्या भवितव्याबद्दलचा दृष्टिकोन मांडतांना माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम व मा. पंतप्रान नरेंद्रजी मोदी यांनी सांगीतले की २०२० ते २०३० मध्ये भारतदेश वयाने २८ वर्षाचा होणार आहे. तर लंडन अमेरीका आर्यलंड व युरोपियन देश ४५ वयाचे होणार आहेत. या क्रातीकारी दशकात सुसंस्कृत उच्च विद्याविभुषीत पिढी भारतात येत आहे. आपल्याला ट्रान्सफर व्हायचे आहे. या क्रांतीमध्ये जायचे आहे. म्हणुननच इंग्रजीवर प्रभुत्व असणारी पिढी घडवायची आहे.
पुणे :- सन २००३ चा तेली समाजाचा महामेळावा यशस्वी करणारे जे जे होते त्यातील श्री. रामदास धोत्रे हे प्रमुख होते. महाराष्ट्र तेली महासभा पश्चिम महाराष्ट्रात ते रूजवणारे पहिले होत. त्यांनी ही संस्था सक्रिय होण्यात तन मन व धन खर्ची केले.
पुणे - टिळक कट्टर ब्राह्मण्यवादी होते. ते समतावादी नव्हते. याचे जीवंत उदाहरण म्हणजे त्यांनी अथनी येथील जाहिर सभेत सांगतीले तेल्याना तेल काढायला विधी मंडळात जायचे का कुणब्याना नांगर धरायला ? याच दरम्यान राजर्षी शाहु यांनी उपेक्षीता साठी आरक्षण प्रणाली राबवली. त्याच शाहू महाराजा विरुद्ध टिळकानी संघर्ष केला. त्याच्या पुर्ण जीवन चरित्रात त्यांनी कुठेच तेल्या साठी काही केले असा उल्लेख नाही.
सुबक छापाई व वर्गणीदारांना फक्त १०० रूपयात घरपोच देणे हे आजच्या महागाई काळात शक्य नाही पण ही अशक्य गोष्ट शक्य केली जाते. आज किमान १० लाख रूपये एका मेळाव्यात खर्च होतात. परंतु वधुवरांची कोणतीच फी न घेता त्यांना प्रसिद्धी देणे ही त्यागी मनोवृत्ती गेली ३३ वर्ष समाजा समोर आली आहे. त्यांच्या वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा