आण्णांचे या समाज सेवेबरोबर अत्यंत महत्वाचे कार्य ते म्हणजे तेली समाजामधील मुला:मुलींची लग्ने जमविणे. अण्णणांनी अनेक गरिब मुलामुलींची लग्ने जमविलेी. या शिावाय विधवा, घटस्फोटीत यांच्या समस्या समजुन घेऊन पुन्हा एकदा त्यांच्या जीवनाची घडी बसवुन दिली. कितीतरी विधवा व घटस्फोटीत मुला मुलींची लग्न आण्णणांनी जमवुन दिली. त्याचप्रमाणे मुला-मुलींची पण लग्ने अण्णणांनी जमवुन दिलीत. अद्याप त्यांचे फोन आण्णांना येतात व आपल्या संसारात आनंदी व सुखी आहोत सांगतात. त्यावेळी आण्णणांना खुप आनंद व धन्यता वाटते. आपले आयुष्य सार्थकी लागल्याचे वाटते. जो कोणी आण्णांच्या आश्रयला यतो तो आण्णाांचा होतो. आणि आण्णा पण त्याचेच होता. आपल्याच घरातील व्यक्तीप्रमाणे प्रत्येक मुलामुलीच्या लग्नासाठी ते प्रयत्नशील असतात.
दिनांक :- 24 जानेवारी 2016 रोजी महासैनीक भवन, करंजेनाका, सातारा येथे संपन्न झाला. मा. प्रविण हनुमंत पडगळ पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जनार्दन गोपाळराव जगनाडे, अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे (तेली संस्था) संदुंबरे व सौ. प्रिया ताई महिंद्रे व श्री प्रकाश महिंद्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संताजी महाराजांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करून श्री. मुकेश वाईकर - सौ. वैशाली व सुनिल नामदेव दळवी कोरेगाव जनार्दन जगनाडे आदि मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून वधु-वर मेळाव्यास सुरूवात केली.
आज दि.८-४-२०१६ शुक्रवारला स्थळ: प्रमिलाताई ओक हॉल नवीन बस स्टॅन्ड जवळ अकोला वेळ :दुपारी ३ते८ पर्यंत सर्व समाज बांधव व भगिनीनि जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावे.
जय संताजी सेवा समिती अकोला
लग्न हे एक प्रत्येकाच्या जीवनाचा हा एक अतुट संबंध विवाह जुळवणे ही एक कसरत आसते. या साठी विवाह सुचक केंद्रे. वधुवर मेळावा, तेली गल्ली मासिका सारखी माध्यमे आपल्या परिने धडपडत असतात धडपड ही एक गरज निर्माण झालेली आहे. उच्च शिक्षीत, कमी शिक्षीत, शहरी, ग्रामीण या दर्या तशाच आहेत. शहरी भागात साधन सामग्री, मनुष्यबळ, दळण वळण या मुळे आज समाज सुलभ रित्या एकत्र येत आसतो. ही फार मोठी उनीव ग्रामीण भागात जाणवते. एक तर व्यवसाय, नोकरी या मुळे समाज सहज एकत्र होत नव्हता याची जाणीव होती म्हणुन पुणे ग्रामीण तेली समाजाचा सर्वे करून संघटनेला रस्ता मिळाला. गत वर्षी कुटूंब परिचय पुस्तीका प्रकाशनाच्या वेळेस आम्ही वधु-वर परिचय ही ठेवला.
(प्रतिनीधी - तेली गल्ली मासिक ) - संताजी सेवा मंडळ, तेली संस्था मुंबई, आयोजीत संत संताजी महाराज पुण़्यस्मरण्ा उत्सव सोहळा व श्री सत्यनारायणचीमहापूज,रविवार दि.24 जानेवारी 2016 रोजी आयोजीत केली आहे. कार्यक्रम स्थळ 521,समाधन,बकरी अड्डा ,ना.म.जोश्ाी मार्ग, भयखळा, मुंबई 400011 येथे आयोजीत केलेला आहे.