Sant Santaji Maharaj Jagnade
छत्तीसगढ़ बालोद - साहू समाज के विवाह योग्य युवक - युवतियो के लिए जिला मुख्यालय में जिला साहू समाज की ओर से परिचय सम्मेलन का आयोजन किया गया । आयोजन के दौरान 200 से अधिक युवक - युवतियों ने समाज के बीच अपना - अपना परिचय दिया ।
गुरूकुल विद्यापीठ में आयोजित कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित महिला एव बाल विकास मंत्री रमशील साहू ने कहा आज इतनी बडी संख्या ससमाज के लोगों की उपस्थिति समाज की एकजुटता को दिखाती है ।
बिलासपुर - रविवार को साहू समाज के युवक- युवतियों ने जिवन साथी चयन करने परिचय सम्मेलन में अपना परिचय दिया । नाम, उम्र, योग्यता, माता - पिता का नाम, गोत्र का नाम व आपने जॉब के विषय में बताते हुए देश भर से आए युवक-युवतियों ने परिचय सम्मेलन में हिस्सा लिया । रिजन भी कार्यक्रम में शामिल होकर वर-वधु का चयन करने मे अपने बच्चों का सहयोग करने पहुंचे।
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महासमुंद - मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह ने कहा कि छत्तीसगढ एक गरीब पिछडा प्रदेश है । इसके बावजूद हम तरक्की की राह पर बहुत तेजी से बढे हैं । किसान, मजदूरों, युवाओं, महिलाओं और समाज के हर र्ग के सहयोग और योदगदान से हम चार गुनी रफ्तार से विकास कर रहे हैं ।
मुख्यमंत्री डॉ. सिंह यहां रविवार को साहू समाज द्वारा आयोजित युवक - युवती परिचय सम्मलेन और सामूहिक आदर्श विवाह, समारोह में बोल रहे थे ।
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 4 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुमचा धर्म कोणता रे. तुमचा ब्राम्हणी धर्म तुम्ही लिहीलात. या धर्माला देवाचा आदेश तुम्ही सांगता. हे जगने हेच तुमचे पुण्य. असा हा ब्राह्मणाळलेला धर्म व त्याचे ठेकेदार संत संताजींनी पायदळी तुडवले. तो तुडवून ते शांत बसले नाही तर शेकडो वर्षा साठी ब्राह्मणी पणाला एक दहशद निर्माण केली. त्या साठी त्यांनी दिलेली झापड संताजींनी हिसकावली ती पाययदळी तुडवली व ब्राह्मणी काव्यांचे त्यांना दर्शन झाले. संताजी हे माणूस होते. ते दैवी चमत्कार करणारे नव्हते ते वास्तव समजुन घेऊन. लढण्याचे ठिकाण ओळखुन. त्या शत्रुची बलस्थाने समजुन घेऊन हाल्ला करणारे होतेे. ते तसे डोळस होते म्हणुन हाल्ले करू शकले व ब्राह्मणी प्रणाली पायदळी तुडवली.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 3 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काँग्रेस ही क्षत्रीय ब्राह्मण व समाजाची होती घटनेनुसार ओबीसी साठी 341 कलम असताना ही नेहरूंनी ते लागू केले नाही. लोकशाहीतील ही दहशदवादी कार्यवाही होती. भिती होती जर हा ओबीसी जागा झाला राजकीय जमात झाला तर आपना सर्वांची मोठी अडचण होणार. म्हणून त्यांनी ओबीसी जातींना जाणीवपुर्वक दूर ठेवले. सर्व सत्ता केंद्रे त्या त्या राज्यातील याच समाजाच्या हातात होत्या. विकास पासून हे समाज दूर ठेवले म्हणून समाज अंतरगत एक अदृश्य दरी निर्माण झाली. एकसंघ काँग्रेस मधील मतभेद यातुन एक हाती सत्ता राबवताना आणीबाणी लादली.