Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
गिर्येतील गिरकर कुटुंबीयांनी जोपासलीय पिढीजात कला.
विजयदुर्ग : नवीन विसकीत झालेल्या तंत्रज्ञानामुळे जुन्याकाळातील अनेक व्यवसाय कालबाह्य होऊ लागले आहेत. परंतु काही हौशी व्यवसायिकांनी आजही मोठ्या कौशल्याने व मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.
पूर्वी तेल काढण्यासाठी पारंपारिक घाण्याचा वापर केला जात असे. गिर्ये तारबंद येथील घन:श्याम परशुराम गिरकर यांच्या आजोबांपासून सुरू असलेल्या तेल घाण्याच्या व्यवसाय आजही सुरू आहे.
Teli Samaj Vadhu Var From 2017
→ ज्यांंना फाॅर्म आॅन लाईन भरावयचा आसेल त्यांनी खालील लिंक क्लिक करावी वधु- वर ऑनलाईन फार्म
→ ज्याना व्हॉटस ऑप द़वारे फॉर्म पाठवायचा आसेल त्यांनी माहीती मराठी, इंग्रजी अथवा हिंदीत टायइ्रप करून एका फोटो सहित 9371838180 ह़या नंबर वर पाठवावा.
→ ज्या ना वधु वर फॉम पोष्टाने पाठवायचा आसेल आशा वधु वर पालक यांनी खालील दिलेल्या फॉर्म ची प्रिंट काढुन भ्ारून पाठवावा.
→ अथवा Teliindia1@gmail.com ईमेल आयडीवर वधु-वरांच्या माहितीचा मेल पाठवावा. जय संताजी
इलाहबाद - येथील माखनलाल साहू यांच्या घरात मध्यरात्री गुंड आले. यांनी दोन मुली वर बलात्कार केला. हे गुंड एवढयावर थांबले नाहीततर जाताना माखनलाल, त्याचीं बायको व मुलींचा ही खुन केला. तेथील तेली समाज लखनऊ ते दिल्ली पर्यंत रसत्यावर येताच उपमुख्यंत्री मौर्य हे सांत्वन करावयास आले. परंतू या नराधमांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा कामाला लागली नाही. फक्त दिखावू स्वरूपाची शोध मोहिम सुरू केली खवळलेला तेली समाज पाहून मुख्यमंत्री योगींनी पिडीत कुटूंबांच्या वारसदारांना दहा लाख रूपये दिले ते
राजगुरू नगर - खेड तालुका तैलीक महासभेची सभा उ. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महादेव फल्ले सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी सक्षम कार्यकारणी होण्यासाठी सर्वश्री राजेंद्र खळदकर मा. सरपंच, श्री. पिंगळे सर यांनी प्रास्तावीक केले. जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, व जिल्हा सचिव प्रदिप कर्पे यांनी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष श्री. गजानन घाटकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश गिधे यांनी आपली विचार मांडले श्री. विजय रत्नपारखी यांनी संघटनेचे महत्व सांगीतले
![]()
खासदारकीचा मी पणा विसरून वावरणारे खा. तडस :- उमेश साहू नागपूर
आमच्या 2/3 पिड्या विदर्भाच्या मातीत मुरलेल्या. या मातीने आपलेसे केलेले. या वावरण्यात समाजाचे आमदार म्हणून तडस साहेबांची ओळख झाली. आमच्या आडचनी समजावून घेतल्या त्या आडचनीवर चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. एक तेली म्हणून ते आमचे झाले. तेली समाजाच्या संघटनेत त्यांनी सामावून घेतले. त्यांचा जेंव्हा परिचय झाला तेंव्हा मी कोण विसरून आपण सर्व एक आहोत ही भुमीका ते वागण्यात बोलण्यातुन प्रकट करीत