एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 3 )
1905 साली दुसर्या प्लेग मध्ये रावसाहेबांचे मोठे बंधू भाऊसाहेब वारले. त्याआधीच्या प्लेग मध्ये रामचंद्र वारले . वाताहत झाली. सावकाराने घरे ताब्यात घेतली. 1906 साली रावसाहेब शंकर रामचंद्र नगरहून पुण्याला आले. एका कार्नेलिया नावाचा युरोपियन हॉटेलात त्याने 20 रुपये पगारावर नौकरी केली. नौकरी करून भांडवल जमवले आणि ते जुने फर्निचर विकत घेऊ लागले. नौकरी वरून आल्यावर फर्निचर दुरुस्त करीत आणि जुन्या बाजारात रविवारी व बुधवारी विकून येत.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 2 )
अक्षरे गिरवावित आशा वेळी प्लेग व घराला अडचणींचा डोंगर मिळालेला. प्लेग जाताच ते शाळेत जावु लागले. उर्दु व मराठी शाळा होती. तेथे जमेना मग काही जण घरगुती शाळा चालवत होते तिकडे गेले. शाळा दोन तीन झाल्या पण शिक्षण फक्त इयत्ता तिसरीतच थांबले. या शाळे पेक्षा पोटाचा प्रश्न मोठा होता. या पुस्तकी शिक्षाणा पेक्षा बाहेरिल जगाची शाळा पोटाचा प्रश्न सोडवु शकते. त्यांनी व्यवसायात लक्ष दिले. पण लगेच परत प्लेगने आपली पाऊले पुण्यात भक्कम रोवली.
एक महामेरू कै. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे (भाग 1 )
ज्या त्या काळात आपल्या कर्तुत्वाने काहींनी सुर्यच कवेत घेतला होता तो घेताना पोळले, भाजले, तडफले पण सुर्या जवळ जाऊन तो सुर्य प्रकाश चारही दिशेला पोहच करणारी दुर दृष्टी असलेल्या काही महान व्यक्ती त्या काळात होऊन जातात. त्यांच्या कार्याचा आदर्श हा शेकडो वर्ष नंदादिप आसतो. तो तेवत ठेवणे ही समाजाची जबाबदारी आसते. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे ही एक असामान्य व्यक्तीमत्व. त्यांच्या जीवन कार्याचा शोध व बोध.
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती साजरी करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक संताजी जगनाडे महाराज यांची वारकरी संप्रदायात ओळख आहे. सन २०१८ मध्ये शासनाने जगनाडे महाराज यांना राष्ट्रीय संत घोषित केले. ८ डिसेंबर २०१९ पासून शासकीय-निमशासकीय शाळा, कॉलेज, कार्यालयांमध्ये जयंती साजरी करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.
गतवर्षीच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे मालेगाव शहरात विविध शासकीय / निमशासकीय कार्यालयात संताजी जयंती साजरी करण्यात आली. मालेगाव महानगरपालीकेत उपायुक्त श्री.विलास गोसावी यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी रमेश उचित यांनी संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते.तुकारामांची गाथा त्यांनी लेखणीबध्द करून अमर केली