संघटक :- सौ. निलम अनिल घाटकर, मौर्यविहार, ओ/2, कोथरूड, पुणे - 38, मो. नं. 9890076851
आमच्या उत्कर्ष नावाची कन्या सन 2001 मध्ये उदयास आली. या कन्येचे पालक सुरूवातीला अवघ्या 15 महिला होत्या सुरूवातीला 200/- इतके पालकत्व मिळत होते. परंतु या उत्कर्ष भिशी मध्ये आता या कन्येचे पालकत्व स्विकारण्यासाठी रूपये 2000/ प्रति महिना असे झाले आहे. आता जवळ जवळ 50 महिलांनी पालकत्व स्विकारले आहे. या मध्ये कोथरूड, कर्वेनगर, वारजे या भागातील महिला सहभागी झालेल्या आहेत. दरमहिन्याच्या 10 तारखेला उत्कर्ष महिला भिशी वाढदिवसा निमित्त भिश फोडली जाते.
पुणे :- श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे या समाजाच्या शिखर संस्थेच्या सहचिटणीस पद नुकतेच रिक्त होते. संस्थेच्या कार्यकारणीची मिटींग श्री संत संताजी मंदिरात नुकतीच संपन्न झाली या वेळी संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळ शेठ जगनाडे यांनी श्री. दिपक सदाशीव पवार यांची नियुक्ती सहचिटणीस पद केली आहे.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग3)
सरडाच रंग बदलतो असे नाही. जेंव्हा जेव्हां मी म्हणजे मीच ही भुमीका राजा व धर्म शास्त्राला येते तेंव्हा तेंव्हा दबलेला पिचलेला समाज पर्यायाकडे नजर ठेऊन आसतो. हा समज पर्याय स्विकारतो हा या देशाचा इतिहास आहे. म्हणुन गौतम बुद्धाने समता, बंधुभाव व स्वातंत्र्य म्हणजे धर्म ही जाणीव करून दिली त्या वेळी बुद्धधर्माचा स्विकार करणारे जेजे कोण होते त्यात प्रथम तेली व नाभीक समाजातील होते. शेकडो वर्ष हा धर्म नांदत होता.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग1)
विषमता, अहिष्णुता, भेदा भेद मंगल म्हणजे पारतंत्र्य , मुठभरानी ढिगभरांवर केलेले राज्य म्हणजे गुलामगिरी, खोटा देव निर्माण करणे, खोटी शास्त्रे निर्माण करणे व देवाचा धाक दाखवुन लुटारू वृत्ती म्हणजे देवाचा हुकूम सांगुन राबवणे म्हणजे ब्राह्मण शाही. या असल्या विकृतपणला खतपाणी न घालने. या असल्या अमानवी पणला आपण होऊन अप्रतिष्ठा देणे म्हणजे श्री. तुकारामांचे अभंग भंग न पावणार्या विचाराला जीवंत तर ठेवलेच उलट भर घालुन उद्या साठी शाबुत ठेवणे म्हणजे श्री. संत संताजी.
पुणे :- बरोबर 1994 च्या दरम्यान निर्णय सागर दिनदर्शीकेत तेली जात व स्त्रीया यांच्या विषयी हिन लेखन प्रसिद्ध झाल्या नंतर झोपी गेलेला समाज रस्त्यावर उतरला समाजाने उग्र रूप रस्त्यावर येताच निर्णय सागरच्या मालकाला समाजाने शुद्ध तेलाने आंघोळ घतली. संघर्षाचा पवित्रा समाजाने घेताच शासनात मंत्री असेलेल्या श्री. क्षिरसागर यांनी विधानसभेत हा प्रश्न धसास लावला. यामुळे कोणत्याही समाजाला हिन लेखन व असे लेखन असलेली मनुस्मृती, सहदेव भाडळी व इतर धर्म ग्रंथावर कायद्याने बंदी आणली. परंतु तेली मतावर निवडुन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजासाठी चागले काहीच केल नाही उलट समाजाला हिन लेखणार्या मनुस्मृतीला पुन्हा मुद्रित