Sant Santaji Maharaj Jagnade
एैतिहासीक परंपरेतील हे गांव याच गावात भागवत पिड्यान पिड्या रहातात. याच गावात याच घरात श्री. अंबादास शिंदे यांचे आजोळ. जवळच सुदूंबरे. श्री. उद्धवराव घडले ते सुदूंबरे व इंदोरीत जमेल तेवढे शिक्षण पुर्ण करून त्यांनी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. वडील कै. धोंडीबा राऊत यांच्या बरोबर मंदिरात भजनात पखवाज वाजवत होते. श्री. भागवत हे लहानपणापासुन सुदूंबरे येथेे श्री संताजी स्मृती दिनात सामिल होते आहेत. आज सेवा निवृत्त असल्याने बराच वेळ शेती व समाज कार्यात मग्न असतात.
तेली समाज का समाजवादी पार्टी से वर्ष 1994 में लखनऊ के बेगम हजरत महल पार्क में साहू राठौर चेतना समिति द्वारा अगोजित की गई रैली से बढ़ा, जिसमें 2 लाख से ज्यदा तेली समाज के लोग सामिल हुए थे मुख्य अतिथि मुख्य मंत्री मुलायम सिंह यादव जी थे उसमे नेता जी ने समिति को 5 लाख रुपये व कार्यालय दिया था उसके बाद लखनऊ से मेयर का टिकट दिया जिसमे लगा की तेली समाज एक हो गया है उसमें ऐतिहासिक वोट मिले उतने वोट पार्टी को आज तक नही मिले।
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 6)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
घरच्या कर्त्या बांधवाला घर चालवायचे आसते. त्याला सर्वांच्या मतांचा विचार करून निर्णयक्षम व्हावे लागत. सगळेच विकृत किंवा संस्कारी नसतात सगळेच कमवतेनसतात. परंतु त्यातुन मार्ग काढावा लागतो हीच बाब समाज संघटनेत लागु आहे. जेंव्हा व्यक्ती निष्ठ संघटना बनते. जेंव्हा ती दरबारी रूबाबत वावरते तेंव्हा तिला समान्यांचे प्रश्न समजतील का हे नक्की नसते. कै. गोपीनाथ मुंडेच्या समाजाचे प्रश्न आ. महादेव जानकर यांचे समाजाचे प्रश्न, आ. विनायक मेटे यांचे समाजाचे प्रश्न त्यांनी सोडविताना सामाजीक प्रश्नांना जवळ केले ? यातुन समाज जोडला दरबारा सारखी पदाधीकारी न बाळगता समाजीक प्रश्नाला जावुन भीडणारे तयार केले. व्यक्तीचे पदाधीकारी न बनता ते समाजीक प्रश्नांचे बनले. खिशात पैसा आहे. चार चाकी गाडी आहे. म्हणुन पदाधीकारी नव्हे तर डोक्यात सामाजीक प्रश्न किती आहेत. हे ओळखुन त्यांनी समाजाचे विघटन न करता संघटन केले ?
बांसवाडा कचेलिया तेली राठौड समाज चुनाव 14 फरवरी 016 को वनेश्वर स्थित राधा कृष्ण मंदिर परिसर में जिला चुनाव संयोजक नरेंद्र जी तेली कमलेश बारोडिया एवं समाज जन के सानिध्य में इसमें तहसील इकाइयों से चुने अध्यक्ष व मंत्रियों परमेश्वर जी सोलंकी अशोक बारोडिया गंगाराम खेरावत देवीलाल परमार सुरेश चंद्र सोलंकी नारायण तेली नंदलाल चौहान सुखलाल बारोडिया रमेश चंद्र तेली प्रकाश तेली मनोहर तेली प्रकाश तेली आदि मौजूदगी में सर्वसम्मति से रमेश चंद्र पहलवान को जिलाध्यक्ष बनाया गया उपाध्यक्ष सुखलाल खेमाजी लक्ष्मण कालिया मंत्री लोकेश गंगा राम तेली संगठन मंत्री गोविंद गेफर लाल तेली धर्मेन्द्र रामचंद्र तेली कोषाध्यक्ष नवीन गुलाब तेली कार्यालय मंत्री महेश चंद्र वेलजी तेली प्रवक्ता दिलीप परमार मनाजी विधि परामर्शदाता एडवोकेट पंकज बारोडिया जिला कार्यकारणी सदस्य कमलेश सुरजमल बारोडिया महेश हीरजी दिनेश चंद वेलजी गोविंद रूसिया दिनेश शंकरलाल को बनाया गया कुशलगढ से गोरधन बारोडिया अजय बारोडिया आदि समाज बंधु उपस्थित थे
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 2)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
सामाजीक संघटन करावयास उभी राहिलेली ही संघटना किमान देश पातळीवर आज चार ठिकाणी विभागली आहे. हे असे का घडले याचे चिंतन पहिले झाले पाहिजे होते. चार हि दिशाच्या राजकीय मंडळींनी आपली सोय पाहीली आणी काही राज्यात ती भक्कम करून इतर ठिकाणी नावा पुरती आपली संघटना ठेऊन तिला अखील भारतीय हे लेबल सर्व लावतात. मुळात ही सामाजीक संघटना राजकारण्यांच्या हाती गेल्या नंतर समाजाच्या मतांचे गणीत डोक्यात बसले. निवडणकी पुर्वी सामजाचे मेळावे. समाजाची ताकद, सामाज विकासाच्या गप्पा अजंठ्यावर आल्या. यातुन समाज मतावर काही सत्तेत गेले या मंडळीनी सत्तेत समाजाचा विचार केला का याचा आढावा त्यांनी दिला नाही. आम्ही मागीतला नाही. पुन्हा पाच वर्षीनी पुर्वी सारखेच सुरू होत रहावे. समाज माता केशरकाकु यांनी समाज पिंजुन काढला होता. पक्षा पेक्षा समाज मोठा मानुन त्यांनी इतर पक्षातील बांधव विजयी करण्यात आघाडी घेतली. प्रसंगी अंगावरील दागीने ही त्यांनी उमेदवाराला देऊन विजय खेचुन आणला.