Sant Santaji Maharaj Jagnade
घांची जाति का उदभव क्षत्रिय जाति से हुआ है इसलिये घांची समाज को क्षत्रिय घांची समाज के नाम से भी जाना जाता है इसके पीछे एक एतिहासिक कहानी है कि पाटण के राजा जयसिंह सिद्धराज सोलंकी के नवलखा बाग में रोज रात को देवलोक से परियां पुष्प चोरी करके ले जाती थी जिस पर पंडितों ने सलाह दी की देवलोक में बैंगन का पौधा अपवित्र माना जाता है इसलिये फुलों के पास में बैंगन का पौधा लगा देने से परियां पुष्प चोरी नहीं कर सकेगी।
तैलिक वैश्य समाज सभा सामुहिक विवाह सम्मेलन आयोजी किया गया है । सभी समाज बांधव सादर आमंत्रित है । दिनांक 21 मई 2016 शनिवार, समय प्रातः 7 बजेसे । स्थान श्रमजीवी महाविद्यालय, पेट्रोल पम्प मे पीछे, वैशाली नगर, अजमेर,
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 4 ) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
आणीबाणीच्या काळातच त्यांचे कॉलेज शिक्षण सुरू होते लोकशाहीची झालेली परवड त्यांनी पाहिली होती. शिक्षण पुर्ण होताच देवळी येथे ते आले. दमलेल्या वडीलांच्या बरोबर शेतीत त्यांनी लक्ष घातले. तांबड्या मातीत ते रमले दि.16 जुन 1977 मध्ये सौ. शोभाताई यांच्या बरोबर विवाह झाला संत गाडगे बाबा यांच्या सामाजीक परिवर्तनाचा वसा बाळगणारे चहु बाजुची माणसे ओळखून त्यांच्याशी मैत्री ठेवणारे आपले वृद्ध आई वडिल यांची काळजी घेणारे. मी घराचा कर्ता आहे याची जाणीव ठेऊन धडपडणरे कुस्ती हा तडसांचा पिंड आहे.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 2) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
वर्धा ते यवतमाळ रस्त्यावर देवळी एक छोटे गाव या गावात चंद्रभानजी तडस व कौशल्याबाई या कुंटूंबात त्यांनी जन्म घेतला. घराला घर पण येण्यासाठी पुर्वपार असलेल्या शेतीत राबावे. लहरी पावसाच्या भरवश्यावर जे मिळेल त्यावर घर चालवावे घरातील पेटती चुल विझु नये ही मात्र दोघांची धडपड रोजची आसे. देवळीच्या प्राथमीक शाळेत ते शिकत होते. शाळेला सुट्टी असेल तेंव्हा रामदासजी आई बरोबर शेतात जात. आगदी एप्रिल, मे चे कडकडीत उन्ह ही अंगावर झेलत आसत.
प्रकाश गिधे, म. तेली महासभा, खेड तालुका
विशेषत: सह्याद्रिच्या दर्या, खोर्यात, उजाड माळावर वसलेल्या गावात तेली समाज मुठभर वस्ती. या वस्तीतला तेली पाटला समोर हात बांधुन उभा. गावचा सरपंच दोन शब्द बोलतो ही सुद्धा वार्याची झुळूक आहे. असा अनुभवणारा समाज. आमदार किंवा खासदारांना मते देयची आसतात. त्यांची साधी भेट ही घेता येत नाही. राखीव जागेवरील पद बोगस मराठा कुणब्यांनी पळवले आहे. आशा खचलेल्या, पिचलेल्या, कोंडीत पकडलेल्या तेली बांधवांना खासदार तडस साहेबांच्या रूपाने एक संजीवनी मिळाली आहे. कारण आहेरे समजल्या जणार्या जातीतच आमदार, खासदार असतात ही आमची रोजच्या जगण्यातील वास्तवता त्यांनी संपवली आहे. लोकसंख्येने 12 टक्के असलेला हा समाज ही सत्तेचा शिल्पकार होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.