Sant Santaji Maharaj Jagnade
भारतीय तैलीक साहू राठौर महासभा नई दिल्ली का उपक्रम अमरावती साहू (तेली) समाज 'परिचय सम्मेलन समिती द्वारा आयोजित अखिल भारतीय साहू (तेली) समाज चतुर्थ युवक युवती परिचय सम्मेलन २०१२ रविवार दि. 04 सितंबर 2022 समय दोपहर ११ से ५ स्थान: सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती (महाराष्ट्र) साहू (तेली) समाज के विवाह योग्य युवक व युवतीयों का अखिल भारतीय चतुर्थ परिचय सम्मेलन रविवार दि. ०४/०९/२०२२ को दोपहर ११ बजे से ५ बजे तक सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती
प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०२२, रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत, मेळाव्याचे ठिकाण कै. सारजाबाई तुळशिराम चौधरी (उंबरखेडकर) नगर वैकुंठवासी ह.भ.प.माधवराव बबनराव अंबिके सभागृह श्री खंडोबा मंदिर मंगल कार्यालय जुना मुंबई-पुणे रस्ता, आकुर्डी, पुणे-४११०३५
४५१ विद्यार्थ्यांचा गुणगौरवधुळे - खान्देश तेली समाज मंडळ व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २८ रोजी कल्याणी लॉन्स, नकाने गाव या ठिकाणी तेली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री विजय भाऊ चौधरी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, माजी केंद्रीय मंत्री खा. सुभाष भामरे, महापौर प्रदीप कर्पे, मा. आमदार शिरीष दादा चौधरी
तेली समाज वधू - वर परिचय मेळावा 'लग्नगाठ' हे तेली समाजाचे प्रभावी आणि विश्वसनीय माध्यमऔरंगाबाद ; मराठवाड्याची राजधानी आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहरामध्ये तेली समाजाच्या तेली सेनेच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार दि.२७ नोव्हेंबर, २०२२ रोजी संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने विवाह इच्छुक वधू-वरांची थेट संवाद साधून त्यांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे.
मालेगाव महानगर तेली समाजातर्फे आयोजित सभेत अध्यक्ष पदावरून रमेश उचित बोलत होते. यावेळी खालील विषयावर चर्चा झाली. १. मालेगाव तेली समाज एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न करणे. २. समाजातील समस्या निवारणासाठी प्रयत्न करणे. ३. महिला संघटन मजबूत करणे. ४. विद्यार्थी व युवक प्रबोधनासाठी प्रयत्न करणे. ५. समाजबांधवांसाठी रोजगार व आर्थिक सुबत्ता यावी म्हणून प्रयत्न करावेत. ६. ग्रामीण भागात संपर्क दौरे आखून समाजबांधवांशी संवाद साधणे.