Sant Santaji Maharaj Jagnade
सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय वधूवर मेळावा सातारचे विक्रीकर उपायुक्त अनिल धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. या कार्यक्रमास उद्योजक भिकाजी भोज, सुरेश दळवी, कोंडीराम चिंचकर, धनसिंग शिंदे, भारती शिनगारे, सुरेखा हाडके, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, वसंत खर्शीकर, अनिल भोज, प्रमोद दळवी, जयसिंग दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.
पुणे - येथील उद्योजक व समाज प्रबोधन करते श्री. शिरीष अमृतशेठ पन्हाळे यांची नुकतीच बृहन्महाराष्ट्र तेली समाज महाराष्ट्र या संस्थेच्या सचिव पदी नुकतीच निवड झाले आहे. त्यांच्या निवडीचे पत्र श्री. विलास वाव्हळ मुंबई यांनी दिले आहे. श्री. शिरीषशेठ हे जरी उद्योजक असले तरी पुण्याच्या सांस्कृतीक विकासात हात भार लावला आहे. कॅम्प मध्ये चौक सुशोभित व वारकरी कमान याची साक्ष आहे. विविध समाजीक प्रश्नांची ते शोध घेऊन सोडवीण्याचा प्रयत्न करतात यामुळे सामाजीक प्रश्नासाठी उत्तरे समजुन घेण्यास मिडीया त्यांच्या विचाराचा कानोस घेते.
श्री तेलियान साहू समाज वैवाहिक समिती, ब्यावर द्वारा आयोजित (हनुमानजयन्ती चैत्र सुदी पूनम) पर आदर्श सप्तम् सामूहिक विवाह सम्मेलन स्थान : साहू वाटिका, बिजयनगर रोड़ ब्यावर, कार्यालयः साहू वाटिका, बिजयनगर रोड़, ब्यावर दिनांक:08 अप्रैल 2020, बुधवार, (चैत्र सुदीपूर्णिमा) समाज बंधुओ, सप्तम् सामूहिक सम्मेलन के उपलक्ष में आपको जानकर अति प्रसन्नता होगी कि श्री विनायक जी महाराज की अनुकम्पा से श्री तेलियान साहू समाज वैवाहिक समिति, ब्यावर द्वारा एक आदर्श सामूहिक विवाह सम्मेलन
अमरावती - स्थानीय मराठा तेली विकास मंडल की ओर से समाज की महिलाओं के लिए संक्रांत पर्व के अवसर पर हल्दी कुमकुम समारोह का आयोजन किया गया था. साथ ही महिलाओं के लिए विविध स्पर्धाओं का भी आयोजन किया गया था. स्थानीय जयभारत मंगलम में यह आयोजन किया गया था. जिसमें प्रमुख अतिथि के रुप में शुभांगी शिंदे, राजश्री बोरखडे, मिना गिरमकर, उषा बाखडे प्रमुख रुप से उपस्थित थी.
सकारात्मक विचाराने समाजाची प्रगती साधता येते... डाँ. शाम धोपटे.
सर्वांनी आपल्या अंगी सकारात्मक विचार बाळगले व आपले मनोवांचीत धेय्य निच्छीत केले तर आपण जीवनात हमखास प्रगती करू शकतो असे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा मोटीव्हेशानल स्पीकर डाँ शाम धोपटे यांनी ऊर्जानगरातील समाजबांधवांसमोर केले. धोपटे सर ऊर्जानगरातील आयोजित तेली समाजबांधवांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात बोलत होते.