Sant Santaji Maharaj Jagnade
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 3)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
नंदूरबारच्या मिटींगमध्ये महाराष्ट्र तैलिक महासभा काँग्रेसच्या दावणीतुन भाजपाच्या पायावर ठेवली हे मी स्पष्ट मांडले आहे. महाराष्ट्रात तेली समाजाची 10 ते 12 टक्के मते आहेत. त्यात विदर्भात हे मतदान 25 ते 40 टक्के मतदार संघातुन आहे. भाजपाने विदर्भात जी आघाडी घेतली त्याला. तेली मतदार महत्वाचा आहे. एक खासदार व 4 आमदार त्या परिसरातुन निवडले गेले. भाजापाच्या पायावर समाज ठेवण्यापुर्वी दबाव गट ठेवला आसता तर संख्या बळ वाढले आसते. लोकसंख्येने अल्प असलेल्या ब्राह्मण समाजाची लोकसंख्या साडेतीन टक्के आहे. त्यांचे 13 आमदार व आज 10 मंत्री आहेत.
बांसवाडा कचेलिया तेली राठौड समाज चुनाव 14 फरवरी 016 को वनेश्वर स्थित राधा कृष्ण मंदिर परिसर में जिला चुनाव संयोजक नरेंद्र जी तेली कमलेश बारोडिया एवं समाज जन के सानिध्य में इसमें तहसील इकाइयों से चुने अध्यक्ष व मंत्रियों परमेश्वर जी सोलंकी अशोक बारोडिया गंगाराम खेरावत देवीलाल परमार सुरेश चंद्र सोलंकी नारायण तेली नंदलाल चौहान सुखलाल बारोडिया रमेश चंद्र तेली प्रकाश तेली मनोहर तेली प्रकाश तेली आदि मौजूदगी में सर्वसम्मति से रमेश चंद्र पहलवान को जिलाध्यक्ष बनाया गया उपाध्यक्ष सुखलाल खेमाजी लक्ष्मण कालिया मंत्री लोकेश गंगा राम तेली संगठन मंत्री गोविंद गेफर लाल तेली धर्मेन्द्र रामचंद्र तेली कोषाध्यक्ष नवीन गुलाब तेली कार्यालय मंत्री महेश चंद्र वेलजी तेली प्रवक्ता दिलीप परमार मनाजी विधि परामर्शदाता एडवोकेट पंकज बारोडिया जिला कार्यकारणी सदस्य कमलेश सुरजमल बारोडिया महेश हीरजी दिनेश चंद वेलजी गोविंद रूसिया दिनेश शंकरलाल को बनाया गया कुशलगढ से गोरधन बारोडिया अजय बारोडिया आदि समाज बंधु उपस्थित थे
"तेली "
म्हणजे जिथे
वाद नाही "संवाद" आहे,
प्रश्न नाही "उत्तर" आहे,
हिँसा नाही "क्षमा" आहे,
हाव नाही "समाधान" आहे,
धमकी नाही "धमक" आहे,
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 2)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
सामाजीक संघटन करावयास उभी राहिलेली ही संघटना किमान देश पातळीवर आज चार ठिकाणी विभागली आहे. हे असे का घडले याचे चिंतन पहिले झाले पाहिजे होते. चार हि दिशाच्या राजकीय मंडळींनी आपली सोय पाहीली आणी काही राज्यात ती भक्कम करून इतर ठिकाणी नावा पुरती आपली संघटना ठेऊन तिला अखील भारतीय हे लेबल सर्व लावतात. मुळात ही सामाजीक संघटना राजकारण्यांच्या हाती गेल्या नंतर समाजाच्या मतांचे गणीत डोक्यात बसले. निवडणकी पुर्वी सामजाचे मेळावे. समाजाची ताकद, सामाज विकासाच्या गप्पा अजंठ्यावर आल्या. यातुन समाज मतावर काही सत्तेत गेले या मंडळीनी सत्तेत समाजाचा विचार केला का याचा आढावा त्यांनी दिला नाही. आम्ही मागीतला नाही. पुन्हा पाच वर्षीनी पुर्वी सारखेच सुरू होत रहावे. समाज माता केशरकाकु यांनी समाज पिंजुन काढला होता. पक्षा पेक्षा समाज मोठा मानुन त्यांनी इतर पक्षातील बांधव विजयी करण्यात आघाडी घेतली. प्रसंगी अंगावरील दागीने ही त्यांनी उमेदवाराला देऊन विजय खेचुन आणला.
नांदेड, दिं. 13 :- तेली समाजाच्या युवकांनी पारंपारिक शिक्षणाचा त्याग करून कौशल्य शिक्षणावर भर द्यावा. येणार्या काळात तुम्ही कोणत्या जातीत जन्मला त्यावरून तुमचे भविष्य ठरणार नसून तुमच्यातील बुद्धी कौशल्य लेखणी व मनगटाच्या ताकदीवर तुम्ही उच्च पदस्थ होऊ शकता त्यामुळे ज्ञानावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, असे उद्गार माजी मंत्री तथा अखिल भारतीय तैलीक महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी काढले.
तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याप्रसंगी उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ सूर्यवंशी होते. प्रारंभी तेली समाजाचे थोर संत जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री क्षीरसागर जेष्ठ पत्रकार भगवान बागुल, दशरथ सूर्यंवशी उद्योजक जीएम जाधव मनोहरशेठ सिंनगारे यांच्या हास्ते करण्यात आले.