Sant Santaji Maharaj Jagnade
भक्त शिरोमणि माता कर्मा जी का जन्म नागौर जिले की मकराना तहसील के कालवा गाँव में जीवनराम के घर चार सौ साल पहले सन् 1614 (विक्रमी 1671 की श्रावण कृष्णत व्दाीदशी) को हुआ था । काफी जप-तप करने के बाद होने की वजह से इस कन्या( का नाम कर्मा रखा गया । करमा के जन्मि पर पूरे गांव में मंगल गीत गाये गये । बाल्य काल से ही कर्मा के चेहरे पर एक अनूठी आभा दिखाई पड़ती थी । अकेली होने से वह घर की लाड़ली थी, पर खेल-कूद के स्थाभन पर घर के एकान्ती में वह पालथी मार कर बैठ जाती और चारभुजा नाथ को निहारती रहती । जीवनराम का घर कालवा के चारभुजा नाथ मंदिर में ही था और घर के आंगन से मंदिर में स्थित भगवान की मूर्ति साफ दिखाई देती थी । भगवान की सेवा-पूजा का काम जीवनराम ही करते थे ।
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)
मिती ज्येष्ठ ॥7॥ सोमवार दि. 27/06/2016 ते आषाढ शु. ॥15॥ मंगळवार दि. 19/07/2016
| तिथी | वार दिनांक |
सकाळी प्रसाद व फराळ |
दुपारचा विसावा | दुपारचे प्रसाद देणार्या यजमनाचे नांव |
रात्रीचा मुक्काम |
रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
| जेष्ठ वद्य 7 | सोमवार 27/6/2016 | श्री. संताजी महाराज, व श्री तुकाराम महाराज पादुका भेट सोहळा, देहू | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे |
स्वातंत्र्य सैनिक दगडू अंतू क्षिरसागर :- भिंगारची वेश ही एक इंग्रजांचे दडपशहीचे केंद्रबिंदू होते. याचजवळ क्षिरसागरांचे घराणे उगवत्या सुर्याला साक्ष ठेऊन रोज आरेरावीपणा जूलुम व अन्याय पहावा हे ठरलेले होते. जी काही तरूण मन महात्मा गांधीच्या विचाराने जागृत झाली त्यांपैकी प्रमुख हा एक या मातीचा आवाज हेता. आशावेळी भिंगारच्या स्वातंत्र्य सैनिकानी ठरवले. ब्रिटिश राजवटीला हादरा देऊ. त्यातील एक भाग म्हणुन नगरच्या सरोज टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवु आणी ही राजवट खीळ-खीळी करू. या सर्व कामात क्षिरसागर सहभागी होत. 6 महिने जेलमध्ये चक्की पिसत होते. बुलेटिन वाटणे चळवळ उभी करणे ही कामे केलीच. पैकी क्षिरसागर हे एक त्यांनी दारूबंदी व इतर लढे उभे केले. 1932 मध्ये दारू दुकान बंदी करण्यास सत्याग्रह झला. फौजदार अरेरावी करू लागला. त्यावेळी ब्रिटीश फौजदाराला क्षिरसागर यानी मारहाण केली. त्याचा परिणाम 21 दिवस शिक्षा झाली. नहीं रखना नहीं रखना ! ये जालिम सरकार नहीं रखना ! हा एक नारा होता. हा एक मातीचा आवाज होता. करू किंवा मरू हा एक संदेश होता.
रेल्वेची लाईनच बंद करावयाची 1/2 कि.मी. रेल्वे रूळांना ग्रीस लावले. आणि ही इंग्रजांची यंत्रणा ही बंद पाडली. इंग्रजी संस्कार देणारी व स्वातंत्र्याला धोका देणारे संस्कार दणारे पी.टी. हायस्कुल तेव्हा होते. एकमध्यरात्री त्या हायस्कुललाच आग लावली. व इंग्रजांची फोडा नीती भस्मसात केली. 1818 साली शनीवारवाड्यात इंग्रजांनी फोडा व झोडा नितीचा वापर करुन युनियन जॅक फडकवला. त्या इंग्रजांच्या कारभाराच्या जागा शासकीय इमारती त्यावर युनियन जॅक फडकत असे. श्री. कर्पे यांनी सोबत्यांना घेऊन युनियन जॅक उतरवुन तिरंगा फडकवीला. याबद्दल अंगावर वळ उमटले तरी मारहाण इंग्रजांनी केली. पण तरी त्यांनी कबुली दिली नाही. आणि बाहेरच्या सोबत्यांची नांवे सागितली नाही. आनंदाने एक वर्ष शिक्षा भोगली.
भिंगार हा नगरचा भाग मोगल काळातही मोगलांचे केंद्र व ब्रिटीश काळातही भिांगर कॅम्प ही इंग्रजांची शक्ती. गावाच्या वेशीजवळ तेलाचे घाणे. घाण्यातले तेल विक्रीसाठी लगेच बाहेर दुकाने. दुकान तरी कसले ढिगा सारखी ठेवलेली पेंड. पातेल्यात तेल संपले इंग्रज अधिकारी येणार पैसे न देता माल नेणार उलट बंदुकीचा धाक. काशिनाथ नामदेव देवकर हा नामदेव देवकरांचा मुलगा. त्या तरूण रक्ताला हे खटकल. गावातील तालमीत येजा त्यात ब्रिटीश विरोधी सुर दिसुन आला. हा जाच आपलाच नाही तर हा जाच या देशाला आहे. आणी तो दुर करण्यास धडपड चालु आहे. ते यात सामिल झाले.