Sant Santaji Maharaj Jagnade
ओबीसीच्या टक्केवारीत वाढ होणारा आणि तो समाज शिक्षण, नोकरी, सत्ता या सर्वांमध्ये वाटा मागणार या सर्व कारणांमुळे ओ.बी.सी. ची जातीनिहाय जनगणनला होउ दिली जात नाही. असे मत श्री. रमेश भोज अध्यक्ष पुणे ओबीसी सेवा संघ, पुणे जिल्हा दि. २६/०६/२०१५ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
माधवराव अंबिके, माजी अध्यक्ष पालखी सोहळा
कै. दादासाहेब भगत (पुणे), कै. धोंडीबा राऊत (इंदुरी) आणि शरद देशमाने व श्री. माधवराव अंबिके आम्ही सर्व मंडळी ८२ भवानी पेठ, तिळवण तेली समाज कार्यालय येथे विचार विनीमयासाठी बसलो असताना संताजी महाराजांची पालखी सुरू करावी का ? असा विचार पुढे आला.
खालील लेखामध्ये तेली गल्लीचे संपादक श्री. मोहन देशमाने यांच्या मागील महिण्याच्या म्हणजे जुलै 2016 च्या अंकातीलकाही भाग व इतर मुद्दे यामध्ये घेतले असुन समाजाने खरे तर याच मुद्यावर चिंतन करणे गरजेचे आहे. हा लेख म्हणजे सध्याची खरी वस्तुस्थिती आहे. समाजाची वाटचाल कोठे व कशी चालली आहे याचे ज्वलंत उदाहरण मोहनराव देशमाने यांनी त्यांच्याच शब्दात प्रखरपणे मांडले आहे. एक प्रकारची समाजजागृतीच त्यांनी आपल्या लेखणीद्वारे केली आहे.
आणि ती पुन्हा थोड्याशा वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि ती सत्य परिस्थिती आहे.
पुण्याचे जुने जाणते बांधव कै. बाबुराव करपे यांच्या सुन सौ. निता करपे. या संगमनेर जि. नगर येथील श्री. सुरेश बाबुराव रहातेकर यांच्या कन्या श्री. रहातेकर संगमनेर नगर पालीकेचे १५ वर्ष नगर सेवक होते. निता यांना समाज सेवेचे बाळकडु लहानपणीच मिळाले. कै. बाबुराव करपे घराण्यात आल्या. येथेही त्या सममाज कार्यात मग्न झाल्या. कै. बाबुराव करपे हे एक जाणते व प्रतिष्ठीत बांधव होते.
महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- सांगली जिल्ह्याचे डॉ. संजय गताडे यांनी सांगीतले की, तालुका व जिल्हा पातळीवर सामाजाची संपर्क कार्यालये असावीत तेथुन सर्वसामान्य समाजबांधवास देखील महाराष्ट्रात कुठेही पदाधिकार्यांशी संपर्क साधता यावा. समाजाने हायटेक व्हावे.