जोधपुर घांची समाज की स्थापना दिवस के उपलक्ष्य में घांची महासभा की ओर से विभिन्न प्रमाण पत्र बनवाने को लेकर शनिवार को घांची समाज की बगीची बाईजी का तालाब में कैंप का आयोजन किया गया । घांची महासभा के अध्यक्ष जुगल किशोर भाटी ने बताया कि क्या मूल निवासी प्रमाण पत्र जाति प्रमाण पत्र आधार कार्ड भामाशाह कार्ड पेंशन योजना के फॉर्म पालनहार योजना के लिए आवेदन भरवाया गए । जिसमें लगभग 800 लोगों ने इस सेवा का लाभ लिया । इसमें मूल निवासी प्रमाण पत्र जाति प्रमाण पत्र परिजन प्रमाण प्रकरण पालनहार योजना एवं राशन कई अन्य सरकारी योजनाओं के बारे में जानकारी दी ।
विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर, शुंभक अंक संताजी डॉक्टर मेघनाथ सहा प्रबोधन मंच, व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक, इत्यादी संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 28 जुलै 2019 सकाळी दहा ते पाच पर्यंत सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक उमरेड रोड नागपुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ नागपूर, उद्घाटक माननीय श्रीमती मायाताई मधुकर वाघमारे मार्गदर्शक विदर्भ तेली समाज महासंघ, प्रमुख पाहुणे - माननीय एडवोकेट पुरुषोत्तम घोटाळे ,
प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 900 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते.
फिजूलखर्ची रोकने के लिए घांची समाज की नई पहल शादियों में महिला संगीत व प्री-वेडिंग पर रोक
जोधपुर. श्री घांची महासभा जोधपुर ने समाज में फिजूलखर्ची रोकने के लिए नए नियम बनाए हैं। मंगलवार को श्री बाल विद्या भवन उच्च प्राथमिक विद्यालय जालोरी गेट स्थित श्री घांची महासभा कार्यालय में आयोजित कार्यक्रम में श्री घांची समाज सुधार समिति आदर्श आचार नियमावली वाली पुस्तक का विमोचन किया गया।
आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात.