पिपला. ना. वार - किसी भी समाज के उत्थान के लिए समाज में एकता होना आवश्यक है। समाज की एकता से ही उस समाज का उत्थान संभव होता है। हमें भी समाज के उत्थान के लिए एक सूत्र में बंधना होगा तब कहीं जाकर हमारा समाज हर क्षेत्र में आगे बढ़ सकता है। हमारी एकता का ही अन्य क्षेत्रों में भी प्रभाव पड़ता है।
धामणगाव रेल्वे : राज्यातील संतपरंपरेत मानाचे स्थान असलेले आणि संत तुकारामांच्या महान गाथेचे पुनर्लेखनातून पुनरुज्जीवन करणारे संत जगनाडे महाराज यांच्याविषयी अद्याप पाठ्यपुस्तकांमध्ये धडा नाही वा त्यांच्या नावे कोणतेही विकास मंडळ नाही.
- मारोती दुधबावरे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,
जगद्गुरु तुकोबांचे क्रांतिकारी विचार ज्यांनी जिवंत ठेवले व शेवटच्या श्वासांपर्यंत प्रचार व प्रसार केला ते म्हणजे संताजी महाराज !
जगद्गुरु तुकोबांनी जसं
बरबडा ग्रामपंचायत कार्यालय येथे श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेचे लेखनकर्ते तेली समाजाचे आराध्या दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर गजानन महाराज स्वामी, बू इंद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, पत्रकार किरण हनमंते, देविदास जेठेवाड,
ठाणे महानगर तेली समाज संस्थेच्या माध्यमातून श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९९ जयंती कार्यक्रमा अंतर्गत ८ डिसेंबर २०२३ रोजी समाजातील काही प्रतिनिधी विविध शासकीय कार्यालयात जयंती उत्सवात सहभागी झाले होते. श्री अनंत तेली. (ठाणे महानगर पालिका आणि नवीमुंबई महानगरपालिका बोधचिन्हकार व जेष्ठ सल्लागार) श्री रघुनाथ चौधरी (ज्येष्ठ सल्लागार)