Sant Santaji Maharaj Jagnade
जगनाडे, दळवी, देशमाने, दिवटे, देहाडराय, डोळसे, धोत्रे, हाडके, घोडके, गवळी, करपे, किर्वे, लुटे, काळे, खोंड, केदरी, पवार, मेहर, नगिने, पिंगळे, फल्ले, रहाटे, रोकडे, शेलार, शिंदे, थोरात, उबाळे, ठोंबरे, उचित, वाघ, वालझाडे, वाघमारे, पोटे, बावस्कर, पाटिल, तडस, सोनवणे, शेजवळ, साहु, म्हस्के, मगर, कटके, चिंचकर, भोज, अंबिके
बिहार प्रदेश तैलिक साहु सभा, पटना के साहु भवन, बिहारी साव लेन अवस्थित सभागार मे बिहार प्रदेश तैलिक साहु सभा द्वारा आयोजित विवाह योग्य युवक-युवती का परिचय सम्मेलन का श्री प्रेम कुमार गुप्ता, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष, श्री रणविजय साहु, प्रदेश महामंत्री, श्री ओम प्रकाश गुप्ता द्वारा मंगलदीप प्रज्वलित कर सम्मेलन का शुभारंभ किया गया|
संत संताजी अध्यासन - तेली समाज
मध्यप्रदेश - जिला साहू समाज भोपाल द्वारा बुधवार को प्रेस वार्ता आयोजित कर 17 दिसंबर को भोपाल में रविंद्र भवन में अखिल भारतीय युवक युवती परिचय सम्मेलन करने का निर्णय लिया गया । यह जानकारी देते हुए समाज अध्यक्ष आर सी साहू एवं महासचिव चंद्र मोहन साहू ने बताया कि परिचय संबंध में विभिन्न प्रांतों से 1280 बायो डाटा प्राप्त हुए हैं ।
दि. आठ डिसें सोळा ला संताजी जगनाडे महाराज जयंती औचित्यानं भरारी प्रकाशन नागभीड द्वारा संताजी जगनाडे एक योद्धा हया संताजीच्या जीवनचरित्रावरील पहिल्याच कादंबरीचं प्रकाशन झालं. कादंबरीच्या लेखनाला साजेसं बंसी कोठेवार चित्रकार यांचं सुशोभित करणारे मुखपृष्ट लाभलेलं असून लेखकाचे कादंबरीच्या अंतरंगाच्या गाभ्याचे प्रकटन म्हणजे मलपृष्ठ होय.
![]()
आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात.
जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.