Sant Santaji Maharaj Jagnade
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 2 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
2/3 वर्षापुर्वी वांझोट चिंतनाच बुजगावण शिबीर भरवले जात होते. एका जाणत्या पदाधीकार्याला विचारणा केली यातून समाजाचे हीत काय साधले ? एक हितच साधले पदासाठी पळणारी मंडळी जवळ आली. परिवर्तन हक्कासाठी लढणे हा बाणा उभांरण्याचे ध्येय कधीच संपलेले होते. काही मंडळींनी समाजाची खाणे सुमारी केली. शेकडो बांधवांनी पायीट करून माहिती गोळा केली काहींनी पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. काहींनी भरगच्च कार्यक्रम करून त्याला रूप दिले. यातून साध्य काय ? याचा उपयोग एकच लग्नपत्रीका पाठविण्यासाठी. एक मेकाला संपर्क करण्यासाठी. झालेच तर माहितीतून पुन्हा पदासाठी पलटण निर्माण होऊन त्यासाठी आडवा आडवी. किती साधी सोपी दिशा नेते मंडळी ठेवतात.
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 1 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्ष दिले तर समोर येते त्यांचे प्रथम अभिनंदन करूया. अभिनंदन करणार कुणाचे आणी सलाम करणार कुणाला ? समाज पातळीवर संघटनेवर मांड ठेऊन उधळणार्या नेत्यां च्या घोड्याची शेपटी पकडून पळणार्याला लाथा बसल्या नका तोंडात धुराळा गेला तरी घोड्याच शेपट न सोडणार्या महान समाज सेवकांचेसमाज संघटनेच पद मिळवावे लागते किती चेंगरा चेंगरी किती पळवाटा, किती आडवाटा यावर आपटत मिळवलेले पद एका बाबत तो विक्रमच आसतो. आशा विक्रम विराचे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
पुणे :- पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये या पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती ही सत्ता मिळविण्यासाठी मराठावादी काँग्रेसने बोगस ओबीसी निवडून आणले होते. मराठा समाजाच्या दडपशाहीला कंटाळलेल्या ओबीसींनी मोदींच्या बेगडी ओबीसीला मत दिले मुळात त्यांच्या विकासाला मत दिले होते. तळागाळात विकास होणार होता. यातुन जन्माने ब्राह्मण असलेले श्री. दवेंद्र फडणवीस मुळात ओबीसी मतावर सत्तेत गेले. पण यांनी सत्तेत जाऊन जे केले ते आता पहा. इतर मागास आयोगावर भ्रष्ट्रचारी व मराठा अभ्यास गटाचा संभाजी म्हसे बसविला. आणि आता मनपा निवडणूकी मध्य मराठा म्हणून जन्मलेले व पैशाावर ओबीसी झालेले आहेत. हाती आलेले निकाल फक्त मी मांडत आहेत.
आ. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरथ असलेली देश पातळीवरील तैलिक साहू महासभेची मिटींग जवाहरलाल वसतीगृह नागपूर येथे 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या साठी देश पातळीवरील बांधव उपस्थीत रहाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधुंनी व समाज बाधवांनी 19 मार्च रोजी जवाहर वसतीगृह नागपूर येथे उपस्थीत रहावे असे अवाहन मा. ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पुणे दौर्यात व्यक्त केले.
![]()
गिर्येतील गिरकर कुटुंबीयांनी जोपासलीय पिढीजात कला.
विजयदुर्ग : नवीन विसकीत झालेल्या तंत्रज्ञानामुळे जुन्याकाळातील अनेक व्यवसाय कालबाह्य होऊ लागले आहेत. परंतु काही हौशी व्यवसायिकांनी आजही मोठ्या कौशल्याने व मेहनतीने टिकवून ठेवले आहेत.
पूर्वी तेल काढण्यासाठी पारंपारिक घाण्याचा वापर केला जात असे. गिर्ये तारबंद येथील घन:श्याम परशुराम गिरकर यांच्या आजोबांपासून सुरू असलेल्या तेल घाण्याच्या व्यवसाय आजही सुरू आहे.